विजयी धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीच चेज किंग, आकडेवारी एकदा वाचा
उपांत्य फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट राखून धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या. हे आव्हान भारताने 48.1 षटकात पूर्ण केलं. या विजयात विराट कोहलीच्या 84 धावा महत्त्वाच्या ठरल्या. यासह विराट कोहलीने एक खास विक्रम रचला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
