AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत विराट कोहली रचणार चार विक्रम, सचिनचा तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडणार

विराट कोहली आणि रेकॉर्ड हे एक आता समीकरण बनलं आहे. एखादी मालिका किंवा सामना असली की विराटच्या रडारवर अनेक विक्रम असतात. असेच चार विक्रम विराट कोहलीच्या नजरेत आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत विराट कोहली विक्रम रचण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या विक्रमांबाबत

| Updated on: Sep 17, 2024 | 4:10 PM
Share
विराट कोहलीला क्रिकेटविश्वात रनमशिन्स म्हणून ओळखलं जातं. आपल्या बॅटने खोऱ्याने धावा करणाऱ्या विराट कोहलीसमोर अनेक विक्रम लोटांगण घालत आहेत. आता विराट कोहलीच्या वाटेत चार विक्रम असून ते बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत मोडले जाऊ शकतात.

विराट कोहलीला क्रिकेटविश्वात रनमशिन्स म्हणून ओळखलं जातं. आपल्या बॅटने खोऱ्याने धावा करणाऱ्या विराट कोहलीसमोर अनेक विक्रम लोटांगण घालत आहेत. आता विराट कोहलीच्या वाटेत चार विक्रम असून ते बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत मोडले जाऊ शकतात.

1 / 5
विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय पातळीवर 27 हजार धावा करण्यासाठी फक्त 58 धावांची गरज आहे. विराट कोहलीने पहिल्या डावात 58 धावा केल्या की हा विक्रम त्याच्या नावर होईल. विशेष म्हणजे तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढणार आहे. आतापर्यंत 591 डावात कोहलीने 26942 धावा केल्या आहेत. तर तेंडुलकरने हा विक्रम 623 डावात केला होता.

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय पातळीवर 27 हजार धावा करण्यासाठी फक्त 58 धावांची गरज आहे. विराट कोहलीने पहिल्या डावात 58 धावा केल्या की हा विक्रम त्याच्या नावर होईल. विशेष म्हणजे तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढणार आहे. आतापर्यंत 591 डावात कोहलीने 26942 धावा केल्या आहेत. तर तेंडुलकरने हा विक्रम 623 डावात केला होता.

2 / 5
भारतात खेळलेल्या आंतरराष्टीय सामन्यात विराट कोहलीच्या नावावर 11989 धावा आहेत. त्याला 12 हजार धावा करण्यासाठी फक्त 11 धावांची गरज आहे. असं करताच तो जगातील पाचवा फलंदाज ठरणार आहे. सचिन तेंडुलकरने 14192, रिकी पाँटिंगने 13117, जॅक कॅलिसने 12305 आणि कुमार संगकाराने 12043 धावा केल्या आहेत.

भारतात खेळलेल्या आंतरराष्टीय सामन्यात विराट कोहलीच्या नावावर 11989 धावा आहेत. त्याला 12 हजार धावा करण्यासाठी फक्त 11 धावांची गरज आहे. असं करताच तो जगातील पाचवा फलंदाज ठरणार आहे. सचिन तेंडुलकरने 14192, रिकी पाँटिंगने 13117, जॅक कॅलिसने 12305 आणि कुमार संगकाराने 12043 धावा केल्या आहेत.

3 / 5
विराट कोहलीला कसोटीत 9 हजार धावा करण्यासाठी फ्कत 152 धावांची गरज आहे. बांगलादेशविरुद्ध 152 धावा करताच कसोटीत 9 हजार धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरले. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 15921, राहुल द्रविडने 13288 आणि सुनील गावस्कराने 10122 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीला कसोटीत 9 हजार धावा करण्यासाठी फ्कत 152 धावांची गरज आहे. बांगलादेशविरुद्ध 152 धावा करताच कसोटीत 9 हजार धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरले. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 15921, राहुल द्रविडने 13288 आणि सुनील गावस्कराने 10122 धावा केल्या आहेत.

4 / 5
कसोटीत 30 शतकं झळकवण्याठी विराट कोहलीला फक्त एका शतकाची गरज आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावताच तो जगातील 16वा फलंदाज ठरेल. तर डॉन ब्रॅडमनचा 29 शतकांचा विक्रम मोडीत काढेल.

कसोटीत 30 शतकं झळकवण्याठी विराट कोहलीला फक्त एका शतकाची गरज आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावताच तो जगातील 16वा फलंदाज ठरेल. तर डॉन ब्रॅडमनचा 29 शतकांचा विक्रम मोडीत काढेल.

5 / 5
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.