AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहास काय सांगतो? कोण कोणावर भारी ते जाणून घ्या

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. कसोटीतील पहिला सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सकारात्मक निकालावर भर द्यावा लागेल. कारण विजयी टक्केवारीत पुढचं सर्व गणित ठरवणार आहे.

| Updated on: Jan 22, 2024 | 6:52 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण घरच्या मैदानावर भारताचं पारडं जड असून इंग्लंड पराभवाची धूळ चारायची आहे. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग खुला होईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण घरच्या मैदानावर भारताचं पारडं जड असून इंग्लंड पराभवाची धूळ चारायची आहे. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग खुला होईल.

1 / 7
भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडला कमी लेखून चालणार आहे. आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता ही बाब तुमच्या लक्षात येईल. कारण इंग्लंड सहजासहजी एखादा सामना हातून सोडून देईल असं होणार नाही. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगत आहे.

भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडला कमी लेखून चालणार आहे. आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता ही बाब तुमच्या लक्षात येईल. कारण इंग्लंड सहजासहजी एखादा सामना हातून सोडून देईल असं होणार नाही. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगत आहे.

2 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला. भारताला पहिला कसोटी सामना सामना जिंकण्यासठी 1961/62 हे वर्ष उजाडावं लागलं. या वर्षी भारताने पहिला विजय मिळवला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला. भारताला पहिला कसोटी सामना सामना जिंकण्यासठी 1961/62 हे वर्ष उजाडावं लागलं. या वर्षी भारताने पहिला विजय मिळवला.

3 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. या निकालाचा भारताचा फायदा झाला होता आणि अंतिम फेरी गाठली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. या निकालाचा भारताचा फायदा झाला होता आणि अंतिम फेरी गाठली होती.

4 / 7
भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने पार पडले आहे. या सामन्यांची विजयी आकडेवारी ही इंग्लंडच्या पारड्यात जाणारी आहे. इंग्लंडने 131 पैकी 50 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 31 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने पार पडले आहे. या सामन्यांची विजयी आकडेवारी ही इंग्लंडच्या पारड्यात जाणारी आहे. इंग्लंडने 131 पैकी 50 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 31 सामन्यात विजय मिळवला आहे.

5 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 50 सामन्यात निकाल लागलेला नाही. तर टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सामन्यात 22 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 50 सामन्यात निकाल लागलेला नाही. तर टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सामन्यात 22 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

6 / 7
जर आपण इंग्लंडने त्यांच्या मैदानावर एकूण 36 सामने जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे कसोटी सामन्यात इंग्लंड वरचढ असल्याचं दिसून येत आहे. पण अलीकडच्या काळात भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे ते पाहता इंग्लंडला जड जाईल.

जर आपण इंग्लंडने त्यांच्या मैदानावर एकूण 36 सामने जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे कसोटी सामन्यात इंग्लंड वरचढ असल्याचं दिसून येत आहे. पण अलीकडच्या काळात भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे ते पाहता इंग्लंडला जड जाईल.

7 / 7
Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.