AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहास काय सांगतो? कोण कोणावर भारी ते जाणून घ्या

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. कसोटीतील पहिला सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सकारात्मक निकालावर भर द्यावा लागेल. कारण विजयी टक्केवारीत पुढचं सर्व गणित ठरवणार आहे.

| Updated on: Jan 22, 2024 | 6:52 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण घरच्या मैदानावर भारताचं पारडं जड असून इंग्लंड पराभवाची धूळ चारायची आहे. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग खुला होईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण घरच्या मैदानावर भारताचं पारडं जड असून इंग्लंड पराभवाची धूळ चारायची आहे. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग खुला होईल.

1 / 7
भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडला कमी लेखून चालणार आहे. आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता ही बाब तुमच्या लक्षात येईल. कारण इंग्लंड सहजासहजी एखादा सामना हातून सोडून देईल असं होणार नाही. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगत आहे.

भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडला कमी लेखून चालणार आहे. आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता ही बाब तुमच्या लक्षात येईल. कारण इंग्लंड सहजासहजी एखादा सामना हातून सोडून देईल असं होणार नाही. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगत आहे.

2 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला. भारताला पहिला कसोटी सामना सामना जिंकण्यासठी 1961/62 हे वर्ष उजाडावं लागलं. या वर्षी भारताने पहिला विजय मिळवला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला. भारताला पहिला कसोटी सामना सामना जिंकण्यासठी 1961/62 हे वर्ष उजाडावं लागलं. या वर्षी भारताने पहिला विजय मिळवला.

3 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. या निकालाचा भारताचा फायदा झाला होता आणि अंतिम फेरी गाठली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. या निकालाचा भारताचा फायदा झाला होता आणि अंतिम फेरी गाठली होती.

4 / 7
भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने पार पडले आहे. या सामन्यांची विजयी आकडेवारी ही इंग्लंडच्या पारड्यात जाणारी आहे. इंग्लंडने 131 पैकी 50 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 31 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने पार पडले आहे. या सामन्यांची विजयी आकडेवारी ही इंग्लंडच्या पारड्यात जाणारी आहे. इंग्लंडने 131 पैकी 50 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 31 सामन्यात विजय मिळवला आहे.

5 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 50 सामन्यात निकाल लागलेला नाही. तर टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सामन्यात 22 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 50 सामन्यात निकाल लागलेला नाही. तर टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सामन्यात 22 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

6 / 7
जर आपण इंग्लंडने त्यांच्या मैदानावर एकूण 36 सामने जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे कसोटी सामन्यात इंग्लंड वरचढ असल्याचं दिसून येत आहे. पण अलीकडच्या काळात भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे ते पाहता इंग्लंडला जड जाईल.

जर आपण इंग्लंडने त्यांच्या मैदानावर एकूण 36 सामने जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे कसोटी सामन्यात इंग्लंड वरचढ असल्याचं दिसून येत आहे. पण अलीकडच्या काळात भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे ते पाहता इंग्लंडला जड जाईल.

7 / 7
Follow Us
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
मोठी ब्रेकिंग! महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
Chandrashekhar Bawankule | कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा; नेमका काय फायदा होणार?
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?