IND vs ENG : भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहास काय सांगतो? कोण कोणावर भारी ते जाणून घ्या
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. कसोटीतील पहिला सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सकारात्मक निकालावर भर द्यावा लागेल. कारण विजयी टक्केवारीत पुढचं सर्व गणित ठरवणार आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
टी 20i क्रिकेटमधील सर्वात यशस्वी ओपनर कोण? हिटमॅन कोणत्या क्रमांकावर?
मी अनेक मुलांना भेटले पण लग्न....दिव्या दत्ताचा लग्नाबाबत मोठा खुलासा
कोल्हापूरपासून 21 किलोमीटरवर आहे स्वर्ग, निसर्गरम्य वातावरण पाहून...
हाय ब्लड शुगरची ही लक्षणे वेळीच ओळखा, व्हा सावध
या देशात जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास व्हायची कठोर शिक्षा, मृत्यूदंडाचीही तरतूद
वनडेत तिसऱ्या स्थानी सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावे? विराट या स्थानी
