IND vs ENG : भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहास काय सांगतो? कोण कोणावर भारी ते जाणून घ्या
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. कसोटीतील पहिला सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सकारात्मक निकालावर भर द्यावा लागेल. कारण विजयी टक्केवारीत पुढचं सर्व गणित ठरवणार आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
9 चांगल्या सवयी, ज्या तुम्हाला कधीच आजारी पाडणार नाहीत
इन्स्टाग्रामवरून कोट्यवधींची कमाई करणारी 'जेन झी' अभिनेत्री, फॉलोअर्समध्ये शाहरुखला टाकते मागे
पावसाळ्यात डासांना दूर ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत ?
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर की नुकसानकारक ?
रात्रीचे वारंवार लघवीला जावे लागते,काय आहे कारण ?
६० किमीचे मायलेज, किंमत इतकी, १.३६ लाख लोकांनी खरेदी केली ही स्कूटर
