AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहास काय सांगतो? कोण कोणावर भारी ते जाणून घ्या

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. कसोटीतील पहिला सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सकारात्मक निकालावर भर द्यावा लागेल. कारण विजयी टक्केवारीत पुढचं सर्व गणित ठरवणार आहे.

| Updated on: Jan 22, 2024 | 6:52 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण घरच्या मैदानावर भारताचं पारडं जड असून इंग्लंड पराभवाची धूळ चारायची आहे. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग खुला होईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण घरच्या मैदानावर भारताचं पारडं जड असून इंग्लंड पराभवाची धूळ चारायची आहे. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग खुला होईल.

1 / 7
भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडला कमी लेखून चालणार आहे. आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता ही बाब तुमच्या लक्षात येईल. कारण इंग्लंड सहजासहजी एखादा सामना हातून सोडून देईल असं होणार नाही. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगत आहे.

भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडला कमी लेखून चालणार आहे. आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता ही बाब तुमच्या लक्षात येईल. कारण इंग्लंड सहजासहजी एखादा सामना हातून सोडून देईल असं होणार नाही. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगत आहे.

2 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला. भारताला पहिला कसोटी सामना सामना जिंकण्यासठी 1961/62 हे वर्ष उजाडावं लागलं. या वर्षी भारताने पहिला विजय मिळवला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला. भारताला पहिला कसोटी सामना सामना जिंकण्यासठी 1961/62 हे वर्ष उजाडावं लागलं. या वर्षी भारताने पहिला विजय मिळवला.

3 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. या निकालाचा भारताचा फायदा झाला होता आणि अंतिम फेरी गाठली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. या निकालाचा भारताचा फायदा झाला होता आणि अंतिम फेरी गाठली होती.

4 / 7
भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने पार पडले आहे. या सामन्यांची विजयी आकडेवारी ही इंग्लंडच्या पारड्यात जाणारी आहे. इंग्लंडने 131 पैकी 50 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 31 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने पार पडले आहे. या सामन्यांची विजयी आकडेवारी ही इंग्लंडच्या पारड्यात जाणारी आहे. इंग्लंडने 131 पैकी 50 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 31 सामन्यात विजय मिळवला आहे.

5 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 50 सामन्यात निकाल लागलेला नाही. तर टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सामन्यात 22 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 50 सामन्यात निकाल लागलेला नाही. तर टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सामन्यात 22 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

6 / 7
जर आपण इंग्लंडने त्यांच्या मैदानावर एकूण 36 सामने जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे कसोटी सामन्यात इंग्लंड वरचढ असल्याचं दिसून येत आहे. पण अलीकडच्या काळात भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे ते पाहता इंग्लंडला जड जाईल.

जर आपण इंग्लंडने त्यांच्या मैदानावर एकूण 36 सामने जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे कसोटी सामन्यात इंग्लंड वरचढ असल्याचं दिसून येत आहे. पण अलीकडच्या काळात भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे ते पाहता इंग्लंडला जड जाईल.

7 / 7
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच