AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहास काय सांगतो? कोण कोणावर भारी ते जाणून घ्या

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. कसोटीतील पहिला सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सकारात्मक निकालावर भर द्यावा लागेल. कारण विजयी टक्केवारीत पुढचं सर्व गणित ठरवणार आहे.

| Updated on: Jan 22, 2024 | 6:52 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण घरच्या मैदानावर भारताचं पारडं जड असून इंग्लंड पराभवाची धूळ चारायची आहे. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग खुला होईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण घरच्या मैदानावर भारताचं पारडं जड असून इंग्लंड पराभवाची धूळ चारायची आहे. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग खुला होईल.

1 / 7
भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडला कमी लेखून चालणार आहे. आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता ही बाब तुमच्या लक्षात येईल. कारण इंग्लंड सहजासहजी एखादा सामना हातून सोडून देईल असं होणार नाही. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगत आहे.

भारताचं पारडं जड असलं तरी इंग्लंडला कमी लेखून चालणार आहे. आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता ही बाब तुमच्या लक्षात येईल. कारण इंग्लंड सहजासहजी एखादा सामना हातून सोडून देईल असं होणार नाही. आतापर्यंतचा इतिहास असंच सांगत आहे.

2 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला. भारताला पहिला कसोटी सामना सामना जिंकण्यासठी 1961/62 हे वर्ष उजाडावं लागलं. या वर्षी भारताने पहिला विजय मिळवला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने जिंकला. भारताला पहिला कसोटी सामना सामना जिंकण्यासठी 1961/62 हे वर्ष उजाडावं लागलं. या वर्षी भारताने पहिला विजय मिळवला.

3 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. या निकालाचा भारताचा फायदा झाला होता आणि अंतिम फेरी गाठली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021-22 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. या निकालाचा भारताचा फायदा झाला होता आणि अंतिम फेरी गाठली होती.

4 / 7
भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने पार पडले आहे. या सामन्यांची विजयी आकडेवारी ही इंग्लंडच्या पारड्यात जाणारी आहे. इंग्लंडने 131 पैकी 50 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 31 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने पार पडले आहे. या सामन्यांची विजयी आकडेवारी ही इंग्लंडच्या पारड्यात जाणारी आहे. इंग्लंडने 131 पैकी 50 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने फक्त 31 सामन्यात विजय मिळवला आहे.

5 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 50 सामन्यात निकाल लागलेला नाही. तर टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सामन्यात 22 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 50 सामन्यात निकाल लागलेला नाही. तर टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सामन्यात 22 विजय मिळवले आहेत. तर इंग्लंडने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

6 / 7
जर आपण इंग्लंडने त्यांच्या मैदानावर एकूण 36 सामने जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे कसोटी सामन्यात इंग्लंड वरचढ असल्याचं दिसून येत आहे. पण अलीकडच्या काळात भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे ते पाहता इंग्लंडला जड जाईल.

जर आपण इंग्लंडने त्यांच्या मैदानावर एकूण 36 सामने जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे कसोटी सामन्यात इंग्लंड वरचढ असल्याचं दिसून येत आहे. पण अलीकडच्या काळात भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे ते पाहता इंग्लंडला जड जाईल.

7 / 7
Follow Us
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना,
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना, 1 ऑगस्टला... असं काय घडलं?
तुमची दाढी अजून जळतेय...; शिंदेंच्या टीकेला राऊतांचा जोरदार पलटवार
Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय...मिस्टर मिंदे...; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'त्या' फोटोची तुफान चर्चा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा