AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाल्या झाल्या या खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपली! वाचा कोण आहेत खेळाडू

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारताच्या पदरी निराशा पडली आहे. सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. ज्येष्ठ खेळाडूंचा सुस्तपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे आता संघात तरुण खेळाडूंना संधी देणार असल्याचं दिसत आहे.

| Updated on: Jun 12, 2023 | 2:28 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचं पाणी पाजत सर्व फॉर्मेटमध्ये आयसीसी चषक पटकवल्याची किमया साधली आहे. त्यामुळे सध्याच्या भारतीय संघात असलेल्या खेळाडूंच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचं पाणी पाजत सर्व फॉर्मेटमध्ये आयसीसी चषक पटकवल्याची किमया साधली आहे. त्यामुळे सध्याच्या भारतीय संघात असलेल्या खेळाडूंच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

1 / 7
2013 मध्ये भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर सलग 10 वर्षे भारताच्या पदरी निराशाच पडली आहे. भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे.

2013 मध्ये भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर सलग 10 वर्षे भारताच्या पदरी निराशाच पडली आहे. भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे.

2 / 7
बीसीसीआय आता तरुण खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. संघातील सिनिअर खेळाडूंचं वय आणि सुस्तावलेपणा पाहून त्यांना डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर काही खेळाडू निवृत्त होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआय आता तरुण खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. संघातील सिनिअर खेळाडूंचं वय आणि सुस्तावलेपणा पाहून त्यांना डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर काही खेळाडू निवृत्त होण्याची शक्यता आहे.

3 / 7
 एमएस धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर वृद्धिमान साहा हा मुख्य यष्टिरक्षक होता. मात्र, ऋषभ पंत संघात सामील झाल्यानंतर त्याची जागा घेण्यात आली. आता केएस भरत आणि ईशान किशन देखील सघात आहेत. त्यामुळे साहाची निवृत्ती जवळपास निश्चित आहे.

एमएस धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर वृद्धिमान साहा हा मुख्य यष्टिरक्षक होता. मात्र, ऋषभ पंत संघात सामील झाल्यानंतर त्याची जागा घेण्यात आली. आता केएस भरत आणि ईशान किशन देखील सघात आहेत. त्यामुळे साहाची निवृत्ती जवळपास निश्चित आहे.

4 / 7
जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि इतर काही युवा वेगवान गोलंदाज संधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे इशांतचे संघात पुनरागमन कठीण आहे. त्यामुळे तो लवकरच निरोप घेण्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि इतर काही युवा वेगवान गोलंदाज संधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे इशांतचे संघात पुनरागमन कठीण आहे. त्यामुळे तो लवकरच निरोप घेण्याची शक्यता आहे.

5 / 7
मयंक अग्रवालची मार्च  2022  नंतर कसोटी सामन्यासाठी निवड झालेली नाही. टीम इंडियात सलामीवीर पदासाठी शुभमन गिल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे आगामी काळात मयंकला जागा मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

मयंक अग्रवालची मार्च 2022 नंतर कसोटी सामन्यासाठी निवड झालेली नाही. टीम इंडियात सलामीवीर पदासाठी शुभमन गिल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे आगामी काळात मयंकला जागा मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

6 / 7
टीम इंडियाचा दुसरा वेगवान गोलंदाज उमेश यादवची कसोटी कारकिर्दही संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. त्याने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. त्यामुळे त्याची यापुढे निवड होणार याबाबत साशंकता आहे.

टीम इंडियाचा दुसरा वेगवान गोलंदाज उमेश यादवची कसोटी कारकिर्दही संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. त्याने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. त्यामुळे त्याची यापुढे निवड होणार याबाबत साशंकता आहे.

7 / 7
Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?