गेले अनेक दिवस गंगा नदीत सापडत असलेल्या मृतदेहांमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहेत.
1 / 4
परिणामी या भीतीमुळे मासेविक्रीवर मोठा परिणाम होताना दिसतोय.
2 / 4
बिहारमधील एक मच्छीमार म्हणाला, ‘आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.’
3 / 4
मासे विक्रीसाठी उपलब्ध असलेला वेळ 2 तास आहे तो वाढवण्यात यावा अशी मागणी आता मत्स्यविक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आता कोणीही खरेदी न केलेले मासे परत नदीत टाकण्यात येत आहेत.