AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाक करताना ‘या’ चुका टाळा, होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

| Updated on: Nov 04, 2022 | 12:40 PM
Share
बाहेरचं अन्न किंवा जंक फूड हे आपल्या आरोग्यासाठी विषासमान असते. घरी तयार केलेले ताजे पदार्थ खाणं आपल्या तब्येतीसाठी हितकारक असते, मात्र घरात तयार केलेल्या पदार्थांमुळेही आपले नुकसान झाले तर ? खरं सांगायचं तर जेवण तयार करताना लोकं काहीवेळा अशा चुका करतात, जे धोकादायक असते. त्याबद्दल जाणून घेऊया.

बाहेरचं अन्न किंवा जंक फूड हे आपल्या आरोग्यासाठी विषासमान असते. घरी तयार केलेले ताजे पदार्थ खाणं आपल्या तब्येतीसाठी हितकारक असते, मात्र घरात तयार केलेल्या पदार्थांमुळेही आपले नुकसान झाले तर ? खरं सांगायचं तर जेवण तयार करताना लोकं काहीवेळा अशा चुका करतात, जे धोकादायक असते. त्याबद्दल जाणून घेऊया.

1 / 5
मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. स्वयंपाक करताना त्यात मीठ घालणं खूप गरजेचं आहे, पण मीठाच्या अति वापरामुळे तुम्हाला हाय बीपी, स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाला सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ सेवन करावं. मात्र काही लोक चवीच्या नादात जास्त मीठ सेवन करतात.

मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. स्वयंपाक करताना त्यात मीठ घालणं खूप गरजेचं आहे, पण मीठाच्या अति वापरामुळे तुम्हाला हाय बीपी, स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाला सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ सेवन करावं. मात्र काही लोक चवीच्या नादात जास्त मीठ सेवन करतात.

2 / 5
स्वयंपाक करताना आपण कोणते तेल वापरत आहोत, याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. काही व्यक्ती विचार न करता कोणत्याही तेलात पदार्थ बनवतात. मात्र या चुकीमुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

स्वयंपाक करताना आपण कोणते तेल वापरत आहोत, याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. काही व्यक्ती विचार न करता कोणत्याही तेलात पदार्थ बनवतात. मात्र या चुकीमुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

3 / 5
मीठाप्रमाणेच आपण साखरेशिवायही एखादा पदार्थ बनवू शकत नाही. मधुमेह झाल्यानंतर लोक साखर खाणं टाळतात. मात्र सामान्य जीवनात लोक जास्त साखरेचं सेवन करणं पसंत करतात. या चुकीमुळे ब्लड शुगर वाढू शकते तसेच इतर आजारही उद्भवू शकतात.

मीठाप्रमाणेच आपण साखरेशिवायही एखादा पदार्थ बनवू शकत नाही. मधुमेह झाल्यानंतर लोक साखर खाणं टाळतात. मात्र सामान्य जीवनात लोक जास्त साखरेचं सेवन करणं पसंत करतात. या चुकीमुळे ब्लड शुगर वाढू शकते तसेच इतर आजारही उद्भवू शकतात.

4 / 5
आजच्या काळात अनेक लोकांना रिफाइंड फ्लोर म्हणजेच मैद्याचे पदार्थ बनवण्याची सवय झाली आहे. मैद्यामध्ये फायबर नसते आणि त्यात साखरही जास्त असते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ सतत खाणे हे चुकीचे व नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

आजच्या काळात अनेक लोकांना रिफाइंड फ्लोर म्हणजेच मैद्याचे पदार्थ बनवण्याची सवय झाली आहे. मैद्यामध्ये फायबर नसते आणि त्यात साखरही जास्त असते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ सतत खाणे हे चुकीचे व नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

5 / 5
Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.