AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाक करताना ‘या’ चुका टाळा, होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

| Updated on: Nov 04, 2022 | 12:40 PM
Share
बाहेरचं अन्न किंवा जंक फूड हे आपल्या आरोग्यासाठी विषासमान असते. घरी तयार केलेले ताजे पदार्थ खाणं आपल्या तब्येतीसाठी हितकारक असते, मात्र घरात तयार केलेल्या पदार्थांमुळेही आपले नुकसान झाले तर ? खरं सांगायचं तर जेवण तयार करताना लोकं काहीवेळा अशा चुका करतात, जे धोकादायक असते. त्याबद्दल जाणून घेऊया.

बाहेरचं अन्न किंवा जंक फूड हे आपल्या आरोग्यासाठी विषासमान असते. घरी तयार केलेले ताजे पदार्थ खाणं आपल्या तब्येतीसाठी हितकारक असते, मात्र घरात तयार केलेल्या पदार्थांमुळेही आपले नुकसान झाले तर ? खरं सांगायचं तर जेवण तयार करताना लोकं काहीवेळा अशा चुका करतात, जे धोकादायक असते. त्याबद्दल जाणून घेऊया.

1 / 5
मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. स्वयंपाक करताना त्यात मीठ घालणं खूप गरजेचं आहे, पण मीठाच्या अति वापरामुळे तुम्हाला हाय बीपी, स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाला सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ सेवन करावं. मात्र काही लोक चवीच्या नादात जास्त मीठ सेवन करतात.

मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. स्वयंपाक करताना त्यात मीठ घालणं खूप गरजेचं आहे, पण मीठाच्या अति वापरामुळे तुम्हाला हाय बीपी, स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाला सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ सेवन करावं. मात्र काही लोक चवीच्या नादात जास्त मीठ सेवन करतात.

2 / 5
स्वयंपाक करताना आपण कोणते तेल वापरत आहोत, याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. काही व्यक्ती विचार न करता कोणत्याही तेलात पदार्थ बनवतात. मात्र या चुकीमुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

स्वयंपाक करताना आपण कोणते तेल वापरत आहोत, याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. काही व्यक्ती विचार न करता कोणत्याही तेलात पदार्थ बनवतात. मात्र या चुकीमुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

3 / 5
मीठाप्रमाणेच आपण साखरेशिवायही एखादा पदार्थ बनवू शकत नाही. मधुमेह झाल्यानंतर लोक साखर खाणं टाळतात. मात्र सामान्य जीवनात लोक जास्त साखरेचं सेवन करणं पसंत करतात. या चुकीमुळे ब्लड शुगर वाढू शकते तसेच इतर आजारही उद्भवू शकतात.

मीठाप्रमाणेच आपण साखरेशिवायही एखादा पदार्थ बनवू शकत नाही. मधुमेह झाल्यानंतर लोक साखर खाणं टाळतात. मात्र सामान्य जीवनात लोक जास्त साखरेचं सेवन करणं पसंत करतात. या चुकीमुळे ब्लड शुगर वाढू शकते तसेच इतर आजारही उद्भवू शकतात.

4 / 5
आजच्या काळात अनेक लोकांना रिफाइंड फ्लोर म्हणजेच मैद्याचे पदार्थ बनवण्याची सवय झाली आहे. मैद्यामध्ये फायबर नसते आणि त्यात साखरही जास्त असते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ सतत खाणे हे चुकीचे व नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

आजच्या काळात अनेक लोकांना रिफाइंड फ्लोर म्हणजेच मैद्याचे पदार्थ बनवण्याची सवय झाली आहे. मैद्यामध्ये फायबर नसते आणि त्यात साखरही जास्त असते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ सतत खाणे हे चुकीचे व नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

5 / 5
Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.