AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : लॉकडाऊन उद्ध्वस्त, वांद्र्यात धडकी भरवणारी गर्दी

या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना योग्य आहार आणि जीवनावश्यक वस्तूही मिळणे कठीण झालं आहे.

| Updated on: Apr 14, 2020 | 6:12 PM
Share
कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, देशातील कोरोनाबाधित रुगणांची संख्या 9 हजारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, देशातील कोरोनाबाधित रुगणांची संख्या 9 हजारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला.

1 / 6
मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. तसेच गावाकडे परत जाण्यासाठी हट्ट केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी झाली. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता ही गर्दी धोकादायक आहे.

मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. तसेच गावाकडे परत जाण्यासाठी हट्ट केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी झाली. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता ही गर्दी धोकादायक आहे.

2 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर वांद्रे स्थानकाबाहेर बिहारी आणि बंगाली कामगार मोठ्या प्रमाणात जमले. वांद्रे स्थानकाबाहेर हे लोक लॉकडाऊन वाढीचा निषेध करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर वांद्रे स्थानकाबाहेर बिहारी आणि बंगाली कामगार मोठ्या प्रमाणात जमले. वांद्रे स्थानकाबाहेर हे लोक लॉकडाऊन वाढीचा निषेध करत आहेत.

3 / 6
वांद्रे रेल्वे स्थानकात अडकून पडलेले परप्रांतीय कामगार जे बंगाली स्पीकर्स आणि बिहारी राज्यात जाण्यास आलेले आहेत, ते सर्वजण रस्त्यावर आले  आहेत.

वांद्रे रेल्वे स्थानकात अडकून पडलेले परप्रांतीय कामगार जे बंगाली स्पीकर्स आणि बिहारी राज्यात जाण्यास आलेले आहेत, ते सर्वजण रस्त्यावर आले आहेत.

4 / 6
3 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्याचा ते निषेध करत आहेत. रेल्वे सुरु करावा, जेणेकरुन ते त्यांचे मूळगावी जाऊ शकतील, अशी मागणी या बिहारी आणि बंगाली परप्रांतीय कामगारांनी केली आहे.

3 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्याचा ते निषेध करत आहेत. रेल्वे सुरु करावा, जेणेकरुन ते त्यांचे मूळगावी जाऊ शकतील, अशी मागणी या बिहारी आणि बंगाली परप्रांतीय कामगारांनी केली आहे.

5 / 6
या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना योग्य आहार आणि जीवनावश्यक वस्तूही मिळणे कठीण झालं आहे. बांद्रा पोलीस आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना योग्य आहार आणि जीवनावश्यक वस्तूही मिळणे कठीण झालं आहे. बांद्रा पोलीस आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

6 / 6
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.