Photo : लॉकडाऊन उद्ध्वस्त, वांद्र्यात धडकी भरवणारी गर्दी

या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना योग्य आहार आणि जीवनावश्यक वस्तूही मिळणे कठीण झालं आहे.

| Updated on: Apr 14, 2020 | 6:12 PM
कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, देशातील कोरोनाबाधित रुगणांची संख्या 9 हजारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, देशातील कोरोनाबाधित रुगणांची संख्या 9 हजारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला.

1 / 6
मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. तसेच गावाकडे परत जाण्यासाठी हट्ट केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी झाली. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता ही गर्दी धोकादायक आहे.

मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. तसेच गावाकडे परत जाण्यासाठी हट्ट केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी झाली. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता ही गर्दी धोकादायक आहे.

2 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर वांद्रे स्थानकाबाहेर बिहारी आणि बंगाली कामगार मोठ्या प्रमाणात जमले. वांद्रे स्थानकाबाहेर हे लोक लॉकडाऊन वाढीचा निषेध करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर वांद्रे स्थानकाबाहेर बिहारी आणि बंगाली कामगार मोठ्या प्रमाणात जमले. वांद्रे स्थानकाबाहेर हे लोक लॉकडाऊन वाढीचा निषेध करत आहेत.

3 / 6
वांद्रे रेल्वे स्थानकात अडकून पडलेले परप्रांतीय कामगार जे बंगाली स्पीकर्स आणि बिहारी राज्यात जाण्यास आलेले आहेत, ते सर्वजण रस्त्यावर आले  आहेत.

वांद्रे रेल्वे स्थानकात अडकून पडलेले परप्रांतीय कामगार जे बंगाली स्पीकर्स आणि बिहारी राज्यात जाण्यास आलेले आहेत, ते सर्वजण रस्त्यावर आले आहेत.

4 / 6
3 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्याचा ते निषेध करत आहेत. रेल्वे सुरु करावा, जेणेकरुन ते त्यांचे मूळगावी जाऊ शकतील, अशी मागणी या बिहारी आणि बंगाली परप्रांतीय कामगारांनी केली आहे.

3 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्याचा ते निषेध करत आहेत. रेल्वे सुरु करावा, जेणेकरुन ते त्यांचे मूळगावी जाऊ शकतील, अशी मागणी या बिहारी आणि बंगाली परप्रांतीय कामगारांनी केली आहे.

5 / 6
या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना योग्य आहार आणि जीवनावश्यक वस्तूही मिळणे कठीण झालं आहे. बांद्रा पोलीस आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना योग्य आहार आणि जीवनावश्यक वस्तूही मिळणे कठीण झालं आहे. बांद्रा पोलीस आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.