Tokyo Paralympics मधील भारताचे 5 लढवय्ये, पदक हुकलं, पण खेळाने संपूर्ण देशवासीयाचं मन जिंकलं
टोकिओ पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत एकूण 19 पदकं जिंकली. अवनी लेखरा आणि सिंहराज सिंह अधाना यांनी तर प्रत्येकी 2-2 पदकं जिंकली. यात काही खेळाडू तर असेही होते जे थोडक्यात पदकापासून दूर राहिले. यापैकीच 5 असे तारे ज्यांचं पदक थोडक्यात हुकलं, पण त्यांनी देशवासीयांची मनं जिंकली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
गावच्या शेतात रमली अभिनेत्री, शेतात गेली, चिंचा काढल्या अन् रोडच्या कडेला झोका खेळत...
'फँड्री' शालू 28 व्या वर्षी कशी दिसते? फोटो पाहून सर्वच थक्क
WhatsApp चे 5 फिचर्स, तुम्ही ट्राय केलेत? हॅकींगचा धोका नाहीसा!
जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
