Tokyo Paralympics मधील भारताचे 5 लढवय्ये, पदक हुकलं, पण खेळाने संपूर्ण देशवासीयाचं मन जिंकलं
टोकिओ पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत एकूण 19 पदकं जिंकली. अवनी लेखरा आणि सिंहराज सिंह अधाना यांनी तर प्रत्येकी 2-2 पदकं जिंकली. यात काही खेळाडू तर असेही होते जे थोडक्यात पदकापासून दूर राहिले. यापैकीच 5 असे तारे ज्यांचं पदक थोडक्यात हुकलं, पण त्यांनी देशवासीयांची मनं जिंकली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
डोळ्यांचे आरोग्य चांगले राखतात हे अन्नपदार्थ
पचन सुधारण्यासाठी कोणते ज्यूस मदत करतात
'बाई... कडक', मराठमोठ्या सईचा क्लासी अंदाज, चाहत्यांच्या नजरा हटेना...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचं बेडवर फोटोशूट, फोटो चर्चेत
ना भिती, ना चिंता, जगातील हे पाच देश महिलांसाठी एकदम सुरक्षित, एकट्याने फिरू शकता
हार्दिक पांड्या याचा रोजचा डाएट काय ?
