Tokyo Paralympics मधील भारताचे 5 लढवय्ये, पदक हुकलं, पण खेळाने संपूर्ण देशवासीयाचं मन जिंकलं
टोकिओ पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत एकूण 19 पदकं जिंकली. अवनी लेखरा आणि सिंहराज सिंह अधाना यांनी तर प्रत्येकी 2-2 पदकं जिंकली. यात काही खेळाडू तर असेही होते जे थोडक्यात पदकापासून दूर राहिले. यापैकीच 5 असे तारे ज्यांचं पदक थोडक्यात हुकलं, पण त्यांनी देशवासीयांची मनं जिंकली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
१५ दिवस रोज आवळा ज्यूस प्यायला तर काय होईल ?
GK : भारतात पहिले ATM कधी आणि कुठे लावण्यात आले होते ?
4,4,4,4,6, दे दणादण, मोहम्मद सिराजची अफगाणिस्तान विरुद्ध फटकेबाजी
मतलबी लोक कसे ओळखायचे? या आहेत 5 सोप्या टिप्स
हे आहेत तुमच्या शरीराचे 8 बेस्ट डॉक्टर्स, कोणते ते पाहा..
कोणत्या पदार्थांनी होते लिव्हरचे मोठे नुकसान ?
