Tokyo Paralympics मधील भारताचे 5 लढवय्ये, पदक हुकलं, पण खेळाने संपूर्ण देशवासीयाचं मन जिंकलं
टोकिओ पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत एकूण 19 पदकं जिंकली. अवनी लेखरा आणि सिंहराज सिंह अधाना यांनी तर प्रत्येकी 2-2 पदकं जिंकली. यात काही खेळाडू तर असेही होते जे थोडक्यात पदकापासून दूर राहिले. यापैकीच 5 असे तारे ज्यांचं पदक थोडक्यात हुकलं, पण त्यांनी देशवासीयांची मनं जिंकली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
