AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकची सांगता, भारताकडून बजरंग पुनियाने फडकावला तिरंगा!

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी पुढे ढकलण्यात आलेली स्पर्धा यंदा पार पडली. 32 व्या ऑलिम्पिक स्पर्धेची आज अखेर सांगता झाली आहे.

| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 7:42 PM
Share
23 जुलैला सुरु झालेली टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेची (Tokyo Olympic 2020) आज (8 ऑगस्ट) अखेर सांगता झाली. भारतासाठी यंदाची ऑलिम्पिक शानदार ठरली. भारताने मागील 6 ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं रेकॉर्ड तोडत यंदा 7 ओलिम्पिक पदकं जिंकली. आज झालेल्या सांगता समारोहाला (Closing Ceremony) पैलवान बजरंग पूनियाने (Bajrang Punia) भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं.

23 जुलैला सुरु झालेली टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेची (Tokyo Olympic 2020) आज (8 ऑगस्ट) अखेर सांगता झाली. भारतासाठी यंदाची ऑलिम्पिक शानदार ठरली. भारताने मागील 6 ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं रेकॉर्ड तोडत यंदा 7 ओलिम्पिक पदकं जिंकली. आज झालेल्या सांगता समारोहाला (Closing Ceremony) पैलवान बजरंग पूनियाने (Bajrang Punia) भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं.

1 / 6
टोक्यो ओलिम्पिक सांगता समारोहाला संपूर्ण मैदानाला विविध रंगाची रोषणाई करण्यात आली होती. यावेळी समारोहाची सुरुवात भव्यदिव्य आतिषबाजीने करण्यात आली.

टोक्यो ओलिम्पिक सांगता समारोहाला संपूर्ण मैदानाला विविध रंगाची रोषणाई करण्यात आली होती. यावेळी समारोहाची सुरुवात भव्यदिव्य आतिषबाजीने करण्यात आली.

2 / 6
सांगता समारोहाला भारतीय पैलवान बजरंग पूनियाने भारताचा तिरंगा हातात घेऊन संघाचे नेतृत्त्व केले. भारतासाठी ऐतिहासिक ठरलेल्या या ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियानेही कांस्य पदक जिंकलं.

सांगता समारोहाला भारतीय पैलवान बजरंग पूनियाने भारताचा तिरंगा हातात घेऊन संघाचे नेतृत्त्व केले. भारतासाठी ऐतिहासिक ठरलेल्या या ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियानेही कांस्य पदक जिंकलं.

3 / 6
टोक्यो ओलिम्पिक भारतासाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. भारताने 4 कांस्य पदकांसह, 2 रौप्य पदकं आणि एक सुवर्णपदक जिंकलं. विशेष म्हणजे हॉकी पुरुष संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक जिंकल. तर एथलेटिक्समध्ये 100 वर्षांत पहिल्यांदा भारताच्या नीरजने सुवर्णपदक जिंकून दिलं.

टोक्यो ओलिम्पिक भारतासाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. भारताने 4 कांस्य पदकांसह, 2 रौप्य पदकं आणि एक सुवर्णपदक जिंकलं. विशेष म्हणजे हॉकी पुरुष संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक जिंकल. तर एथलेटिक्समध्ये 100 वर्षांत पहिल्यांदा भारताच्या नीरजने सुवर्णपदक जिंकून दिलं.

4 / 6
टोक्यो ओलिम्पिक सांगता समारोहावेळी भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यांवर अप्रतिम कामगिरीमुळे समाधान होतं. यावेळी सेल्फि घेताना पैलवान रवी, बजरंग, दीपक आणि हॉकी संघाची महिला खेळाडू.

टोक्यो ओलिम्पिक सांगता समारोहावेळी भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यांवर अप्रतिम कामगिरीमुळे समाधान होतं. यावेळी सेल्फि घेताना पैलवान रवी, बजरंग, दीपक आणि हॉकी संघाची महिला खेळाडू.

5 / 6
टोक्यो ओलिम्पिकच्या सांगता समारोहावेळी सर्व संघाचे खेळाडू एका गोलात उभे असल्याने जणू सर्व जगच एका गोलात सामावल्याचं दिसत होतं. संपूर्ण स्पर्धा कोरोना नियमांचे कडेकोट पालन करुन पार पाडण्यात आली.

टोक्यो ओलिम्पिकच्या सांगता समारोहावेळी सर्व संघाचे खेळाडू एका गोलात उभे असल्याने जणू सर्व जगच एका गोलात सामावल्याचं दिसत होतं. संपूर्ण स्पर्धा कोरोना नियमांचे कडेकोट पालन करुन पार पाडण्यात आली.

6 / 6
Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...