AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशी रोहित शर्मापेक्षा भारी? आकडे वाचून तुम्हीही व्हाल चकित!

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत एकूण 28 टी-20 क्रिकेटचे सामने खेळलेले आहेत. तर रोहत शर्माने आतापर्यंत टी-20 चे 468 सामने खेळलेले आहेत. अशा स्थितीत रोहित आणि वैभव यांनी खेळलेल्या 28-28 सामन्यांची तुलना करुयात. या सामन्यांत कोणी किती धावा केल्या ते जाणून घेऊ.

| Updated on: May 09, 2026 | 7:27 AM
Share
वैभव सूर्यवंशी या तरुण खेळाडूची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. तो सध्या राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळत असून मैदानावर तुफान फलंदाजी करताना दिसतोय. दरम्यान, तो भविष्यातील महान फलंदाज असेल असे बोलले जात आहे. म्हणूनच रोहित शर्माच्या तुलनेत तो कुठे आहे, ते जाणून घेऊ या...

वैभव सूर्यवंशी या तरुण खेळाडूची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. तो सध्या राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळत असून मैदानावर तुफान फलंदाजी करताना दिसतोय. दरम्यान, तो भविष्यातील महान फलंदाज असेल असे बोलले जात आहे. म्हणूनच रोहित शर्माच्या तुलनेत तो कुठे आहे, ते जाणून घेऊ या...

1 / 5
वैभव  सूर्यवंशीने आतापर्यंत एकूण 28 टी-20 क्रिकेटचे सामने खेळलेले आहेत. तर रोहत शर्माने आतापर्यंत टी-20 चे 468 सामने खेळलेले आहेत. अशा स्थितीत रोहित आणि वैभव यांनी खेळलेल्या 28-28 सामन्यांची तुलना करुयात. या सामन्यांत कोणी किती धावा केल्या ते जाणून घेऊ.

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत एकूण 28 टी-20 क्रिकेटचे सामने खेळलेले आहेत. तर रोहत शर्माने आतापर्यंत टी-20 चे 468 सामने खेळलेले आहेत. अशा स्थितीत रोहित आणि वैभव यांनी खेळलेल्या 28-28 सामन्यांची तुलना करुयात. या सामन्यांत कोणी किती धावा केल्या ते जाणून घेऊ.

2 / 5
वैभव सूर्यवंशीने 28 टी-20 सामन्यांत फलंदाजी करून 40.92 च्या सरासरीने एकूण 1105 धावा केल्या. तर रोहित शर्माने 28 सामन्यांत 25 वेळा फलंदाजी करून 39.78 च्या सरासरीने 756 धावा केल्या. त्याने एकूण 28 सामन्यांत एकूण 4 वेळा शतक आणि तीन वेळा अर्धशतक लगावले आहे.

वैभव सूर्यवंशीने 28 टी-20 सामन्यांत फलंदाजी करून 40.92 च्या सरासरीने एकूण 1105 धावा केल्या. तर रोहित शर्माने 28 सामन्यांत 25 वेळा फलंदाजी करून 39.78 च्या सरासरीने 756 धावा केल्या. त्याने एकूण 28 सामन्यांत एकूण 4 वेळा शतक आणि तीन वेळा अर्धशतक लगावले आहे.

3 / 5
 रोहित शर्माने 28 टी-20 सामन्यांत एकूण एक शतक आणि 5 अर्धशतकं लगावली आहेत. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत टी-20 सामन्यात एका डावात सर्वाधिक 144 धावा केलेल्या आहेत. तर रोहित शर्माने एका डावात सर्वाधिक 101 धावा केलेल्या आहेत.

रोहित शर्माने 28 टी-20 सामन्यांत एकूण एक शतक आणि 5 अर्धशतकं लगावली आहेत. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत टी-20 सामन्यात एका डावात सर्वाधिक 144 धावा केलेल्या आहेत. तर रोहित शर्माने एका डावात सर्वाधिक 101 धावा केलेल्या आहेत.

4 / 5
वैभव सूर्यवंशीने 28 टी-20 सामन्यांत 88 चौकार तर 99 षटकार लगावलेले आहेत. रोहित शर्माबाबत बोलायचे झाल्यास त्याने  28 टी-20 सामन्यांत 74 चौकार आणि 34 षटकार लगावलेले आहेत. 28 सामन्यांतील वैभवच्या धावांचे स्ट्राईक रेट 215.39 आहे. तर रोहितचे स्ट्राईक रेट 144 आहे.

वैभव सूर्यवंशीने 28 टी-20 सामन्यांत 88 चौकार तर 99 षटकार लगावलेले आहेत. रोहित शर्माबाबत बोलायचे झाल्यास त्याने 28 टी-20 सामन्यांत 74 चौकार आणि 34 षटकार लगावलेले आहेत. 28 सामन्यांतील वैभवच्या धावांचे स्ट्राईक रेट 215.39 आहे. तर रोहितचे स्ट्राईक रेट 144 आहे.

5 / 5
Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.