AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आडवी की उभी… कोणती वात कधी वापरावी? एका चुकीमुळे थांबते प्रगती

दिवा लावताना आडवी की उभी वात वापरावी? कोणत्या देवतेसाठी कोणती वात फायदेशीर आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

| Updated on: Apr 14, 2026 | 2:07 PM
Share
घरातील देवघर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे शक्तीकेंद्र मानले जाते. या पवित्र जागेत दररोज लावलेला दिवा वातावरणातील नकारात्मकता दूर करून मनाला प्रसन्नता देतो.

घरातील देवघर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे शक्तीकेंद्र मानले जाते. या पवित्र जागेत दररोज लावलेला दिवा वातावरणातील नकारात्मकता दूर करून मनाला प्रसन्नता देतो.

1 / 8
अनेकदा आपण दिवा लावताना वातीकडे फारसे लक्ष देत नाही. दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या वाती वापरल्या जातात. याचा थेट परिणाम घराच्या सुख-समृद्धीवर आणि मानसिक स्थितीवर होतो.

अनेकदा आपण दिवा लावताना वातीकडे फारसे लक्ष देत नाही. दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या वाती वापरल्या जातात. याचा थेट परिणाम घराच्या सुख-समृद्धीवर आणि मानसिक स्थितीवर होतो.

2 / 8
वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार वातींचे दोन मुख्य प्रकार आहेत, ज्यांचे कार्य वेगवेगळे असते. लांब वात किंवा आडवी वात ही धन आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार वातींचे दोन मुख्य प्रकार आहेत, ज्यांचे कार्य वेगवेगळे असते. लांब वात किंवा आडवी वात ही धन आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

3 / 8
जर तुम्हाला घरात संपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि कुळाची प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर देवी लक्ष्मी, सरस्वती किंवा कुलदेवतेच्या समोर लांब वातीचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला घरात संपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि कुळाची प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर देवी लक्ष्मी, सरस्वती किंवा कुलदेवतेच्या समोर लांब वातीचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.

4 / 8
गोल वात  किंवा उभी वात ही मनाची एकाग्रता, स्थिरता आणि मानसिक शांततेसाठी वापरली जाते. भगवान विष्णू, महादेव किंवा मारुतीरायाच्या पूजेत गोल वातीचा दिवा लावणे उत्तम मानले जाते.

गोल वात किंवा उभी वात ही मनाची एकाग्रता, स्थिरता आणि मानसिक शांततेसाठी वापरली जाते. भगवान विष्णू, महादेव किंवा मारुतीरायाच्या पूजेत गोल वातीचा दिवा लावणे उत्तम मानले जाते.

5 / 8
केवळ वातच नव्हे, तर दिवा लावताना तो कोणत्या दिशेला ठेवला आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. पूर्वेकडे तोंड करून दिवा लावल्याने प्रकृती सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. उत्तरेकडे तोंड करून दिवा लावल्याने आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

केवळ वातच नव्हे, तर दिवा लावताना तो कोणत्या दिशेला ठेवला आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. पूर्वेकडे तोंड करून दिवा लावल्याने प्रकृती सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. उत्तरेकडे तोंड करून दिवा लावल्याने आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

6 / 8
जर घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा तणावाचे वातावरण असेल, तर गाईच्या तुपाचा दिवा लावणे शांततेसाठी प्रभावी ठरते. मंगळवार आणि शनिवारी हनुमानासमोर मोगऱ्याच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो.

जर घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा तणावाचे वातावरण असेल, तर गाईच्या तुपाचा दिवा लावणे शांततेसाठी प्रभावी ठरते. मंगळवार आणि शनिवारी हनुमानासमोर मोगऱ्याच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो.

7 / 8
जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तर दिव्याची वात तयार करताना त्यावर थोडे चंदन लावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून देवाची प्रार्थना करा. यामुळे घरात सकारात्मक सुगंध पसरतो आणि आर्थिक बाधा दूर होण्यास मदत होते.

जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तर दिव्याची वात तयार करताना त्यावर थोडे चंदन लावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून देवाची प्रार्थना करा. यामुळे घरात सकारात्मक सुगंध पसरतो आणि आर्थिक बाधा दूर होण्यास मदत होते.

8 / 8
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं