AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आडवी की उभी… कोणती वात कधी वापरावी? एका चुकीमुळे थांबते प्रगती

दिवा लावताना आडवी की उभी वात वापरावी? कोणत्या देवतेसाठी कोणती वात फायदेशीर आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

| Updated on: Apr 14, 2026 | 2:07 PM
Share
घरातील देवघर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे शक्तीकेंद्र मानले जाते. या पवित्र जागेत दररोज लावलेला दिवा वातावरणातील नकारात्मकता दूर करून मनाला प्रसन्नता देतो.

घरातील देवघर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे शक्तीकेंद्र मानले जाते. या पवित्र जागेत दररोज लावलेला दिवा वातावरणातील नकारात्मकता दूर करून मनाला प्रसन्नता देतो.

1 / 8
अनेकदा आपण दिवा लावताना वातीकडे फारसे लक्ष देत नाही. दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या वाती वापरल्या जातात. याचा थेट परिणाम घराच्या सुख-समृद्धीवर आणि मानसिक स्थितीवर होतो.

अनेकदा आपण दिवा लावताना वातीकडे फारसे लक्ष देत नाही. दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या वाती वापरल्या जातात. याचा थेट परिणाम घराच्या सुख-समृद्धीवर आणि मानसिक स्थितीवर होतो.

2 / 8
वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार वातींचे दोन मुख्य प्रकार आहेत, ज्यांचे कार्य वेगवेगळे असते. लांब वात किंवा आडवी वात ही धन आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार वातींचे दोन मुख्य प्रकार आहेत, ज्यांचे कार्य वेगवेगळे असते. लांब वात किंवा आडवी वात ही धन आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

3 / 8
जर तुम्हाला घरात संपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि कुळाची प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर देवी लक्ष्मी, सरस्वती किंवा कुलदेवतेच्या समोर लांब वातीचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला घरात संपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि कुळाची प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर देवी लक्ष्मी, सरस्वती किंवा कुलदेवतेच्या समोर लांब वातीचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.

4 / 8
गोल वात  किंवा उभी वात ही मनाची एकाग्रता, स्थिरता आणि मानसिक शांततेसाठी वापरली जाते. भगवान विष्णू, महादेव किंवा मारुतीरायाच्या पूजेत गोल वातीचा दिवा लावणे उत्तम मानले जाते.

गोल वात किंवा उभी वात ही मनाची एकाग्रता, स्थिरता आणि मानसिक शांततेसाठी वापरली जाते. भगवान विष्णू, महादेव किंवा मारुतीरायाच्या पूजेत गोल वातीचा दिवा लावणे उत्तम मानले जाते.

5 / 8
केवळ वातच नव्हे, तर दिवा लावताना तो कोणत्या दिशेला ठेवला आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. पूर्वेकडे तोंड करून दिवा लावल्याने प्रकृती सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. उत्तरेकडे तोंड करून दिवा लावल्याने आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

केवळ वातच नव्हे, तर दिवा लावताना तो कोणत्या दिशेला ठेवला आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. पूर्वेकडे तोंड करून दिवा लावल्याने प्रकृती सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. उत्तरेकडे तोंड करून दिवा लावल्याने आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

6 / 8
जर घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा तणावाचे वातावरण असेल, तर गाईच्या तुपाचा दिवा लावणे शांततेसाठी प्रभावी ठरते. मंगळवार आणि शनिवारी हनुमानासमोर मोगऱ्याच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो.

जर घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा तणावाचे वातावरण असेल, तर गाईच्या तुपाचा दिवा लावणे शांततेसाठी प्रभावी ठरते. मंगळवार आणि शनिवारी हनुमानासमोर मोगऱ्याच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो.

7 / 8
जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तर दिव्याची वात तयार करताना त्यावर थोडे चंदन लावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून देवाची प्रार्थना करा. यामुळे घरात सकारात्मक सुगंध पसरतो आणि आर्थिक बाधा दूर होण्यास मदत होते.

जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तर दिव्याची वात तयार करताना त्यावर थोडे चंदन लावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून देवाची प्रार्थना करा. यामुळे घरात सकारात्मक सुगंध पसरतो आणि आर्थिक बाधा दूर होण्यास मदत होते.

8 / 8
Follow Us
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.
अकोला महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच राडा; शिंदेसेना-भाजप आमनेसामने
अकोला महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच राडा; शिंदेसेना-भाजप आमनेसामने.
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.