AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही जेवताना यमराजाच्या दिशेला बसताय का? मग लगेचच बदला सवय

वास्तुशास्त्रानुसार, जेवणाची दिशा आरोग्य आणि भाग्यावर मोठा परिणाम करते. वास्तुशास्त्राचा सल्ला पाळून आपण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो.

| Updated on: Sep 25, 2025 | 6:24 PM
Share
आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींचा आपल्या आरोग्यावर आणि नशिबावर परिणाम होत असतो. वास्तुशास्त्रानुसार, जेवताना योग्य दिशेला बसणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्ही चुकीच्या दिशेने बसून जेवलात, तर याचे परिणाम तुमच्या आरोग्यासोबतच समृद्धी आणि नशिबावर होऊ शकतो.

आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींचा आपल्या आरोग्यावर आणि नशिबावर परिणाम होत असतो. वास्तुशास्त्रानुसार, जेवताना योग्य दिशेला बसणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्ही चुकीच्या दिशेने बसून जेवलात, तर याचे परिणाम तुमच्या आरोग्यासोबतच समृद्धी आणि नशिबावर होऊ शकतो.

1 / 6
त्यामुळे, वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला जेवणे चांगले आहे आणि कोणत्या दिशेला जेवणे टाळावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच जेवणासाठी कोणत्या दिशा शुभ आहेत आणि कोणत्या अशुभ आहेत, हे आपण जाणून घेऊया.

त्यामुळे, वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला जेवणे चांगले आहे आणि कोणत्या दिशेला जेवणे टाळावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच जेवणासाठी कोणत्या दिशा शुभ आहेत आणि कोणत्या अशुभ आहेत, हे आपण जाणून घेऊया.

2 / 6
वास्तुशास्त्रानुसार, जेवणासाठी पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला तोंड करून जेवल्यास शरीर निरोगी राहते. तसेच मन शांत होते. पूर्वेकडे तोंड करुन जेवण केल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे शरीरातील उर्जेचा प्रवाह संतुलित राहण्यास मदत होते.

वास्तुशास्त्रानुसार, जेवणासाठी पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला तोंड करून जेवल्यास शरीर निरोगी राहते. तसेच मन शांत होते. पूर्वेकडे तोंड करुन जेवण केल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे शरीरातील उर्जेचा प्रवाह संतुलित राहण्यास मदत होते.

3 / 6
त्यासोबतच उत्तर दिशेला तोंड करून जेवण करणे देखील शुभ मानले जाते. या दिशेला तोंड करुन जेवल्याने आरोग्य सुधारते. तसेच मन स्वच्छ होते. ही दिशा संपत्ती आणि शिक्षणाशी संबंधित प्रगतीसाठी फायदेशीर मानली जाते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.

त्यासोबतच उत्तर दिशेला तोंड करून जेवण करणे देखील शुभ मानले जाते. या दिशेला तोंड करुन जेवल्याने आरोग्य सुधारते. तसेच मन स्वच्छ होते. ही दिशा संपत्ती आणि शिक्षणाशी संबंधित प्रगतीसाठी फायदेशीर मानली जाते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.

4 / 6
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला तोंड करून अजिबात जेऊ नये. या दिशेला तोंड करुन जेवण करणे अत्यंत अशुभ मानले जाते. ही दिशा यमराज आणि मृत्यूशी संबंधित असल्यामुळे या दिशेने जेवल्याने जीवनात अडचणी, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला तोंड करून अजिबात जेऊ नये. या दिशेला तोंड करुन जेवण करणे अत्यंत अशुभ मानले जाते. ही दिशा यमराज आणि मृत्यूशी संबंधित असल्यामुळे या दिशेने जेवल्याने जीवनात अडचणी, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

5 / 6
तसेच, याचा तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवताना शक्यतो दक्षिण दिशा टाळावी, असा सल्ला वास्तुशास्त्र देते. वास्तुशास्त्रातील या नियमांमुळे जीवनात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच आरोग्य, समृद्धी व यश मिळवण्यास मदत होते. अशी लोकांची श्रद्धा आहे.

तसेच, याचा तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवताना शक्यतो दक्षिण दिशा टाळावी, असा सल्ला वास्तुशास्त्र देते. वास्तुशास्त्रातील या नियमांमुळे जीवनात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच आरोग्य, समृद्धी व यश मिळवण्यास मदत होते. अशी लोकांची श्रद्धा आहे.

6 / 6
Follow Us
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.