AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : संध्याकाळी घरात करताय ‘या’ 5 चुका, आजच व्हा सावध…, नाहीतर होईल मोठं नुकसान

Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार मोठं महत्त्व आहे. वास्तूनुसार, सकाळ आणि संध्याकाळ... या दोन वेळांना अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, संध्याकाळी कोणती कामं करु नयेत हे देखील वास्तूशास्त्रात सांगितलं आहे, अशात जर तुम्ही संध्याकाळी अशा चुका करत असाल तर आजच सावध व्हा...

| Updated on: Jun 29, 2026 | 3:18 PM
Share
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी फरशी झाडू नये आणि जर झाडावीच लागली, तर चुकूनही कचरा बाहेर टाकू नये. असं केल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर, असंही मानलं जातं की संध्याकाळी फरशी झाडल्यानं देवी लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते.

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी फरशी झाडू नये आणि जर झाडावीच लागली, तर चुकूनही कचरा बाहेर टाकू नये. असं केल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर, असंही मानलं जातं की संध्याकाळी फरशी झाडल्यानं देवी लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते.

1 / 5
संध्याकाळीसुद्धा घर अंधारात ठेवू नका. सूर्यास्तानंतर किमान 1ते 2 तास घराचा प्रत्येक कोपरा उजळलेला असावा. संध्याकाळी घरात अंधार राहिल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. संध्याकाळी घरात लक्ष्मीची प्रवेश  करते... असं देखील मानलं जातं.

संध्याकाळीसुद्धा घर अंधारात ठेवू नका. सूर्यास्तानंतर किमान 1ते 2 तास घराचा प्रत्येक कोपरा उजळलेला असावा. संध्याकाळी घरात अंधार राहिल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. संध्याकाळी घरात लक्ष्मीची प्रवेश करते... असं देखील मानलं जातं.

2 / 5
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी घरात भांडण केल्यानं किंवा मोठ्याने बोलल्याने घरातील सकारात्मकता कमी होऊ शकते. मान्यतेनुसार, यामुळे देवदेवतांची कृपा कमी होऊ शकते आणि घरात अशांती येऊ शकते.

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी घरात भांडण केल्यानं किंवा मोठ्याने बोलल्याने घरातील सकारात्मकता कमी होऊ शकते. मान्यतेनुसार, यामुळे देवदेवतांची कृपा कमी होऊ शकते आणि घरात अशांती येऊ शकते.

3 / 5
 संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ माती, कचरा किंवा चपलांचा ढिग ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखला जातो. घराचे प्रवेशद्वार स्वच्छ ठेवणे शुभ मानले जाते.

संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ माती, कचरा किंवा चपलांचा ढिग ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखला जातो. घराचे प्रवेशद्वार स्वच्छ ठेवणे शुभ मानले जाते.

4 / 5
वास्तूनुसार, संध्याकाळी मीठ, दूध किंवा दही यांसारखे पदार्थ देणे टाळावे. असंही मानलं जातं की, याचा घरातील सुख, शांती आणि समृद्धीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. टीप: येथे दिलेली माहिती केवळ वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अहवालांवर आधारित आहे. टीव्ही९ गुजराती कोणत्याही प्रकारच्या माहितीचे समर्थन करत नाही.

वास्तूनुसार, संध्याकाळी मीठ, दूध किंवा दही यांसारखे पदार्थ देणे टाळावे. असंही मानलं जातं की, याचा घरातील सुख, शांती आणि समृद्धीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. टीप: येथे दिलेली माहिती केवळ वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अहवालांवर आधारित आहे. टीव्ही९ गुजराती कोणत्याही प्रकारच्या माहितीचे समर्थन करत नाही.

5 / 5
Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर