AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चपात्या बनवताना मोजणे घरासाठी शुभ की अशुभ? 99 टक्के महिला करतात एक चूक

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक करताना पोळ्या मोजणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते आणि नकारात्मकता वाढते. सुख-समृद्धीसाठी स्वयंपाकघरातील हे नियम नक्की जाणून घ्या.

| Updated on: Jan 23, 2026 | 3:54 PM
Share
घराचे स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. आपण ज्या पद्धतीने अन्न बनवतो आणि वाढतो, त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर आणि मानसिक शांततेवर होत असतो.

घराचे स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. आपण ज्या पद्धतीने अन्न बनवतो आणि वाढतो, त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर आणि मानसिक शांततेवर होत असतो.

1 / 8
अनेक घरांमध्ये पोळ्या किंवा चपत्या मोजून करण्याची सवय असते, मात्र वास्तु तज्ज्ञांच्या मते ही सवय घरासाठी घातक ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार, अन्न मोजणे हे अभावाचे लक्षण मानले जाते.

अनेक घरांमध्ये पोळ्या किंवा चपत्या मोजून करण्याची सवय असते, मात्र वास्तु तज्ज्ञांच्या मते ही सवय घरासाठी घातक ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार, अन्न मोजणे हे अभावाचे लक्षण मानले जाते.

2 / 8
जेव्हा आपण पोळ्या मोजतो, तेव्हा आपण नकळतपणे अन्नाची कमतरता दर्शवत असतो. यामुळे अन्नाची देवता माता अन्नपूर्णा आणि धनलक्ष्मीचा अपमान होतो.

जेव्हा आपण पोळ्या मोजतो, तेव्हा आपण नकळतपणे अन्नाची कमतरता दर्शवत असतो. यामुळे अन्नाची देवता माता अन्नपूर्णा आणि धनलक्ष्मीचा अपमान होतो.

3 / 8
मोजून पोळ्या केल्याने घरात बरकत राहत नाही. तसेच अन्नाचा मान कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार, पोळ्या मोजून केल्याने उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतात आणि अनावश्यक खर्च वाढू लागतात.

मोजून पोळ्या केल्याने घरात बरकत राहत नाही. तसेच अन्नाचा मान कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार, पोळ्या मोजून केल्याने उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतात आणि अनावश्यक खर्च वाढू लागतात.

4 / 8
स्वयंपाकघरातील चपात्या मोजण्याच्या पद्धतीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम घरातील सदस्यांच्या स्वभावावर होतो. यामुळे विनाकारण वाद आणि तणाव वाढू शकतो.

स्वयंपाकघरातील चपात्या मोजण्याच्या पद्धतीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम घरातील सदस्यांच्या स्वभावावर होतो. यामुळे विनाकारण वाद आणि तणाव वाढू शकतो.

5 / 8
अन्नाचा आदर न केल्याने घरातील सुख-समृद्धीवर विपरित परिणाम होतो. नेहमी पहिली पोळी गाईसाठी काढावी, यामुळे वास्तुदोष दूर होतात. कुटुंबाच्या गरजेपेक्षा नेहमी दोन-तीन पोळ्या जास्तच कराव्यात.

अन्नाचा आदर न केल्याने घरातील सुख-समृद्धीवर विपरित परिणाम होतो. नेहमी पहिली पोळी गाईसाठी काढावी, यामुळे वास्तुदोष दूर होतात. कुटुंबाच्या गरजेपेक्षा नेहमी दोन-तीन पोळ्या जास्तच कराव्यात.

6 / 8
अन्न बनवताना मनात राग, द्वेष किंवा ताण असू नये. आनंदी मनाने बनवलेले अन्न सात्विक आणि आरोग्यदायी असते. जर पोळ्या उरल्या तर त्या टाकून न देता गरजू व्यक्तीला किंवा प्राण्यांना द्याव्यात. जर तुम्ही या नियमांचे पालन केलात तर घरात लक्ष्मीचा वास राहतो. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून राहते.

अन्न बनवताना मनात राग, द्वेष किंवा ताण असू नये. आनंदी मनाने बनवलेले अन्न सात्विक आणि आरोग्यदायी असते. जर पोळ्या उरल्या तर त्या टाकून न देता गरजू व्यक्तीला किंवा प्राण्यांना द्याव्यात. जर तुम्ही या नियमांचे पालन केलात तर घरात लक्ष्मीचा वास राहतो. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून राहते.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार