AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘विजय दिवस 2020’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 1971च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. ('Vijay Diwas 2020', Prime Minister Narendra Modi pays Tribute to the real heroes of the 1971 war)

| Updated on: Dec 16, 2020 | 11:00 AM
Share
1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो - ANI)

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो - ANI)

1 / 7
पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील अमर ज्योतीतून 'स्वर्णिम विजय मशाल' प्रज्वलीत केली. ही मशाल आता देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जाणार आहे त्याच प्रमाणे ही मशाल बांगलादेशमध्येसुद्धा पाठवली जाणार. (फोटो - ANI)

पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील अमर ज्योतीतून 'स्वर्णिम विजय मशाल' प्रज्वलीत केली. ही मशाल आता देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जाणार आहे त्याच प्रमाणे ही मशाल बांगलादेशमध्येसुद्धा पाठवली जाणार. (फोटो - ANI)

2 / 7
पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

3 / 7
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

4 / 7
1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

5 / 7
या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

6 / 7
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)

पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.