AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘विजय दिवस 2020’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 1971च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. ('Vijay Diwas 2020', Prime Minister Narendra Modi pays Tribute to the real heroes of the 1971 war)

| Updated on: Dec 16, 2020 | 11:00 AM
Share
1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो - ANI)

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो - ANI)

1 / 7
पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील अमर ज्योतीतून 'स्वर्णिम विजय मशाल' प्रज्वलीत केली. ही मशाल आता देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जाणार आहे त्याच प्रमाणे ही मशाल बांगलादेशमध्येसुद्धा पाठवली जाणार. (फोटो - ANI)

पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील अमर ज्योतीतून 'स्वर्णिम विजय मशाल' प्रज्वलीत केली. ही मशाल आता देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जाणार आहे त्याच प्रमाणे ही मशाल बांगलादेशमध्येसुद्धा पाठवली जाणार. (फोटो - ANI)

2 / 7
पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

3 / 7
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

4 / 7
1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

5 / 7
या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

6 / 7
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)

पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)

7 / 7
Follow Us
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.