AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘विजय दिवस 2020’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 1971च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. ('Vijay Diwas 2020', Prime Minister Narendra Modi pays Tribute to the real heroes of the 1971 war)

| Updated on: Dec 16, 2020 | 11:00 AM
Share
1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो - ANI)

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो - ANI)

1 / 7
पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील अमर ज्योतीतून 'स्वर्णिम विजय मशाल' प्रज्वलीत केली. ही मशाल आता देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जाणार आहे त्याच प्रमाणे ही मशाल बांगलादेशमध्येसुद्धा पाठवली जाणार. (फोटो - ANI)

पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील अमर ज्योतीतून 'स्वर्णिम विजय मशाल' प्रज्वलीत केली. ही मशाल आता देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जाणार आहे त्याच प्रमाणे ही मशाल बांगलादेशमध्येसुद्धा पाठवली जाणार. (फोटो - ANI)

2 / 7
पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

3 / 7
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

4 / 7
1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

5 / 7
या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

6 / 7
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)

पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)

7 / 7
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.