AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद खन्ना यांनी घेतलेला संन्यास, पण ‘धुरंधर’ स्टार अक्षय खन्ना मानतो ‘हा’ धर्म

'धुरंधर' सिनेमामुळे अभिनेता अक्षय खन्ना याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असताना, अभिनेता कोणता धर्म मानतो हे देखील समोर आलं आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय याची चर्चा सुरु आहे.

| Updated on: Dec 15, 2025 | 3:26 PM
Share
दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना याने खलनायकाची भूमिका साकरली. पण त्याचा भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे.... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय याची चर्चा सुरु आहे.

दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना याने खलनायकाची भूमिका साकरली. पण त्याचा भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे.... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय याची चर्चा सुरु आहे.

1 / 5
अक्षय फार कमी मुलाखतींमध्ये दिसतो... पण काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने लहानपणी घडलेला एक किस्सा सांगितला... जेव्हा अक्षय याच्या वडिलांना संन्यास स्वीकारलेला तेव्हाची ही गोष्ट आहे...

अक्षय फार कमी मुलाखतींमध्ये दिसतो... पण काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने लहानपणी घडलेला एक किस्सा सांगितला... जेव्हा अक्षय याच्या वडिलांना संन्यास स्वीकारलेला तेव्हाची ही गोष्ट आहे...

2 / 5
अभिनेते विनोद खन्ना यांनी सर्वकाही सोडून रजनीशपुरमला जाण्याचा निर्णय घेतला होता... संसाराचा त्याग करत अभिनेत्याच्या वडिलांनी संन्यास स्वीकारलेला. त्यानतंर अक्षय याने धर्माबद्दल स्वतःचे विचार व्यक्त केलेले.

अभिनेते विनोद खन्ना यांनी सर्वकाही सोडून रजनीशपुरमला जाण्याचा निर्णय घेतला होता... संसाराचा त्याग करत अभिनेत्याच्या वडिलांनी संन्यास स्वीकारलेला. त्यानतंर अक्षय याने धर्माबद्दल स्वतःचे विचार व्यक्त केलेले.

3 / 5
अभिनेता म्हणालेला, 'मी कोणत्याच धर्मावर विश्वास ठेवत नाही... मी फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेवतो,,,, मी कोणता तत्वज्ञानी नाही... आणि मी कोणत्या गोष्टीच्या शोधात नाही...',  असं देखील अक्षय म्हणालेला.

अभिनेता म्हणालेला, 'मी कोणत्याच धर्मावर विश्वास ठेवत नाही... मी फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेवतो,,,, मी कोणता तत्वज्ञानी नाही... आणि मी कोणत्या गोष्टीच्या शोधात नाही...', असं देखील अक्षय म्हणालेला.

4 / 5
सांगायचं झालं तर, यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी ओरेगॉनला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पत्नी आणि मुलांना देखील त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला. अक्षय आणि राहुल तेव्हा लहान होते...

सांगायचं झालं तर, यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी ओरेगॉनला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पत्नी आणि मुलांना देखील त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला. अक्षय आणि राहुल तेव्हा लहान होते...

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता