AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिवंत पणी स्वर्ग बघायचा असेल तर पावसाळ्यात या ठिकाणांना नक्की भेट द्या, सौंदर्य पाहूनच….

ना गर्दी, ना जास्त खर्च, महाराष्ट्रात पावसाळा सुरु होताच या हिरवाईने नटलेल्या आणि शांत वातावरण आणि समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटक करतात मोठ्या प्रमाणात गर्दी. कुठे आहे हे ठिकाण?

| Updated on: Jul 02, 2026 | 2:05 PM
Share
पावसाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.

पावसाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.

1 / 5
विकेंडला कुटुंबीय किंवा मित्रांसोबत फिरण्याचा विचार करत असाल, तर रत्नागिरी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रत्नागिरीमध्ये निसर्गरम्य वातावरणासह धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांची रेलचेल आहे.

विकेंडला कुटुंबीय किंवा मित्रांसोबत फिरण्याचा विचार करत असाल, तर रत्नागिरी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रत्नागिरीमध्ये निसर्गरम्य वातावरणासह धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांची रेलचेल आहे.

2 / 5
येथील गणपतीपुळे समुद्रकिनारा हा सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असून, समुद्राच्या लाटांचा आनंद, रम्य किनारा आणि विविध वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच मनमोहक दिसतो.

येथील गणपतीपुळे समुद्रकिनारा हा सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असून, समुद्राच्या लाटांचा आनंद, रम्य किनारा आणि विविध वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच मनमोहक दिसतो.

3 / 5
याशिवाय रत्नागिरीजवळील तीर्थ गंगा हे शांत आणि पवित्र ठिकाण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम मानले जाते. नदीकाठचे निसर्गसौंदर्य आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

याशिवाय रत्नागिरीजवळील तीर्थ गंगा हे शांत आणि पवित्र ठिकाण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम मानले जाते. नदीकाठचे निसर्गसौंदर्य आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

4 / 5
इतिहासप्रेमींसाठी विजयदुर्ग किल्ला हा खास आकर्षणाचा विषय आहे. समुद्रकिनारी उभारलेला हा भव्य किल्ला मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतो. येथून दिसणारे अथांग समुद्राचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

इतिहासप्रेमींसाठी विजयदुर्ग किल्ला हा खास आकर्षणाचा विषय आहे. समुद्रकिनारी उभारलेला हा भव्य किल्ला मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतो. येथून दिसणारे अथांग समुद्राचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

5 / 5
Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?