AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिवंत पणी स्वर्ग बघायचा असेल तर पावसाळ्यात या ठिकाणांना नक्की भेट द्या, सौंदर्य पाहूनच….

ना गर्दी, ना जास्त खर्च, महाराष्ट्रात पावसाळा सुरु होताच या हिरवाईने नटलेल्या आणि शांत वातावरण आणि समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटक करतात मोठ्या प्रमाणात गर्दी. कुठे आहे हे ठिकाण?

| Updated on: Jul 02, 2026 | 2:05 PM
Share
पावसाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.

पावसाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांचे सौंदर्य खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.

1 / 5
विकेंडला कुटुंबीय किंवा मित्रांसोबत फिरण्याचा विचार करत असाल, तर रत्नागिरी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रत्नागिरीमध्ये निसर्गरम्य वातावरणासह धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांची रेलचेल आहे.

विकेंडला कुटुंबीय किंवा मित्रांसोबत फिरण्याचा विचार करत असाल, तर रत्नागिरी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रत्नागिरीमध्ये निसर्गरम्य वातावरणासह धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांची रेलचेल आहे.

2 / 5
येथील गणपतीपुळे समुद्रकिनारा हा सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असून, समुद्राच्या लाटांचा आनंद, रम्य किनारा आणि विविध वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच मनमोहक दिसतो.

येथील गणपतीपुळे समुद्रकिनारा हा सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असून, समुद्राच्या लाटांचा आनंद, रम्य किनारा आणि विविध वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच मनमोहक दिसतो.

3 / 5
याशिवाय रत्नागिरीजवळील तीर्थ गंगा हे शांत आणि पवित्र ठिकाण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम मानले जाते. नदीकाठचे निसर्गसौंदर्य आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

याशिवाय रत्नागिरीजवळील तीर्थ गंगा हे शांत आणि पवित्र ठिकाण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम मानले जाते. नदीकाठचे निसर्गसौंदर्य आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

4 / 5
इतिहासप्रेमींसाठी विजयदुर्ग किल्ला हा खास आकर्षणाचा विषय आहे. समुद्रकिनारी उभारलेला हा भव्य किल्ला मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतो. येथून दिसणारे अथांग समुद्राचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

इतिहासप्रेमींसाठी विजयदुर्ग किल्ला हा खास आकर्षणाचा विषय आहे. समुद्रकिनारी उभारलेला हा भव्य किल्ला मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतो. येथून दिसणारे अथांग समुद्राचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

5 / 5
Follow Us
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका