AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजब ठिकाण, सोनं दिसताच लोकांना येते चीड, दागिने पाहताच जातात पळून!

भारतात सोन्याचे दागिने घालणे हे फार प्रतिष्ठेचे मानले जाते. अंगावर सोन्या-चांदीचे दागिने असतील तर संबंधित व्यक्ती खूप श्रीमंत आहे तसेच त्याला समाजात फार मोठी प्रतिष्ठा आहे, असे अनेकांना वाटते.

| Updated on: May 20, 2026 | 3:06 PM
Share
भारतात सोन्याचे दागिने घालणे हे फार प्रतिष्ठेचे मानले जाते. अंगावर सोन्या-चांदीचे दागिने असतील तर संबंधित व्यक्ती खूप श्रीमंत आहे तसेच त्याला समाजात फार मोठी प्रतिष्ठा आहे, असे अनेकांना वाटते. परंतु या जगात असे काही देश आहेत, जिथे सोन्याचा तिरस्कार केला जातो.

भारतात सोन्याचे दागिने घालणे हे फार प्रतिष्ठेचे मानले जाते. अंगावर सोन्या-चांदीचे दागिने असतील तर संबंधित व्यक्ती खूप श्रीमंत आहे तसेच त्याला समाजात फार मोठी प्रतिष्ठा आहे, असे अनेकांना वाटते. परंतु या जगात असे काही देश आहेत, जिथे सोन्याचा तिरस्कार केला जातो.

1 / 5
त्या देशात एखादी व्यक्ती भरपूर सोन्याचे दागिने घालून मिरवत असेल तर लोक त्याच्यापासून दूर पळतात. त्याचा आदर करण्याऐवजी लोक त्याला बोलणं टाळतात. म्हणूनच अति सोनंं परिधान करणं या देशांमध्ये अपमान करून घेण्यासारखंच आहे.

त्या देशात एखादी व्यक्ती भरपूर सोन्याचे दागिने घालून मिरवत असेल तर लोक त्याच्यापासून दूर पळतात. त्याचा आदर करण्याऐवजी लोक त्याला बोलणं टाळतात. म्हणूनच अति सोनंं परिधान करणं या देशांमध्ये अपमान करून घेण्यासारखंच आहे.

2 / 5
युरोपमधील स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क या देशांत अशी प्रथा आहे. तेथे तुम्ही चमचमणारे दागिने परिधान करून तेतील लोकांच्या पुढे गेले तर लोक तुमच्यावर प्रभावित होत नाहीत. तशी परंपराच त्या देशातील लोकांची आहे. सोन्याचे दागिने परिधान करून लोकांना दाखवत फिरणे हा तेथील सर्वात वाईट प्रकार आहे.

युरोपमधील स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क या देशांत अशी प्रथा आहे. तेथे तुम्ही चमचमणारे दागिने परिधान करून तेतील लोकांच्या पुढे गेले तर लोक तुमच्यावर प्रभावित होत नाहीत. तशी परंपराच त्या देशातील लोकांची आहे. सोन्याचे दागिने परिधान करून लोकांना दाखवत फिरणे हा तेथील सर्वात वाईट प्रकार आहे.

3 / 5
तेथे अॅक्सेल सँडेमॉस नावाच्या लेखकाने 1933 साली एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकात समाजातील कोणत्याही व्यक्तीने इतर व्यक्तीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, असे समजू नये असे सांगण्यात आले होते. या संदेशाने तेथील लोक खूप प्रभावित झाले. आपण सगळे समान आहोत. कोणालाही विशेष अधिकार नाहीत, असे विचार तेथील लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत.

तेथे अॅक्सेल सँडेमॉस नावाच्या लेखकाने 1933 साली एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकात समाजातील कोणत्याही व्यक्तीने इतर व्यक्तीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, असे समजू नये असे सांगण्यात आले होते. या संदेशाने तेथील लोक खूप प्रभावित झाले. आपण सगळे समान आहोत. कोणालाही विशेष अधिकार नाहीत, असे विचार तेथील लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत.

4 / 5
म्हणूनच तेथे तुम्ही तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे स्वागत करण्याऐवजी, कौतुक करण्याऐवजी लोक तुमच्यापासून दूर पळतात. लोक तुम्हाला बोलणं टाळतात. जास्त दागिने परिधान करून फिरणे हे तेथे अंहाकाराचे प्रतिक मानले जाते.

म्हणूनच तेथे तुम्ही तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे स्वागत करण्याऐवजी, कौतुक करण्याऐवजी लोक तुमच्यापासून दूर पळतात. लोक तुम्हाला बोलणं टाळतात. जास्त दागिने परिधान करून फिरणे हे तेथे अंहाकाराचे प्रतिक मानले जाते.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला