AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिखट आणि झणझणीत खायचंय? मग आधी तोटे वाचा!

भारतात तिखट खाणाऱ्या लोकांचं प्रमाण फार आहे. लोकांना इतकं तिखट आवडतं की ते जेवण तिखट नसेल तर मिरची मागवून खातात. वडापाव असो की कुठली भाजी असो, तिखट आणि झणझणीत पदार्थ खायचे म्हणजे खायचेच. एक्स्ट्रा तिखट टाकून खाणार पण गोडपेक्षा तिखटच जास्त खाणार. पण काय तिखट खायचे तोटे तुम्हाला माहित आहेत का? वाचा

| Updated on: Oct 31, 2023 | 1:23 PM
Share
मूळव्याध! मूळव्याध ही समस्या बऱ्याच लोकांना आहे. तिखट खाणाऱ्या लोकांना अनेकदा मूळव्याध होतो. तिखट मसाल्याने अंगातली हिट वाढते, हिट वाढल्याने साहजिकच मूळव्याध सारख्या समस्या उद्भवतात.

मूळव्याध! मूळव्याध ही समस्या बऱ्याच लोकांना आहे. तिखट खाणाऱ्या लोकांना अनेकदा मूळव्याध होतो. तिखट मसाल्याने अंगातली हिट वाढते, हिट वाढल्याने साहजिकच मूळव्याध सारख्या समस्या उद्भवतात.

1 / 5
त्वचा कोरडी होणे ही एक समस्या आहे. तिखट खाल्ल्याने त्वचेचा ओलावा कमी होतो. तिखट प्रमाणात खाल्ल्याने या समस्या उद्भवत नाहीत. त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मसालेदार प्रमाणात खा. तिखट कमी खा.

त्वचा कोरडी होणे ही एक समस्या आहे. तिखट खाल्ल्याने त्वचेचा ओलावा कमी होतो. तिखट प्रमाणात खाल्ल्याने या समस्या उद्भवत नाहीत. त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मसालेदार प्रमाणात खा. तिखट कमी खा.

2 / 5
तिखट खाल्ल्याने भूक लागते. होय! तिखट, मसालेदार पदार्थांमध्ये कॅलरीज खूप असतात. हे खाल्ल्याने भूक लागू शकते. त्यामुळे तिखट खाऊन वजन वाढते. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मसालेदार पदार्थांपासून लांब राहावे.

तिखट खाल्ल्याने भूक लागते. होय! तिखट, मसालेदार पदार्थांमध्ये कॅलरीज खूप असतात. हे खाल्ल्याने भूक लागू शकते. त्यामुळे तिखट खाऊन वजन वाढते. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मसालेदार पदार्थांपासून लांब राहावे.

3 / 5
असं म्हणतात की तिखट कमी खाल्ल्याने राग कमी येतो. यामागे काही वैद्यकीय गोष्टी सुद्धा आहेत. तिखट जास्त खाल्ल्याने बीपी वाढतो. जर तुम्हाला हाय बीपी म्हणजेच रक्तदाबाची समस्या असेल तर तिखटापासून जरा लांबच रहा. मसालेदार खाल्ल्याने हृदयविकाराच्या समस्या देखील उद्भवतात.

असं म्हणतात की तिखट कमी खाल्ल्याने राग कमी येतो. यामागे काही वैद्यकीय गोष्टी सुद्धा आहेत. तिखट जास्त खाल्ल्याने बीपी वाढतो. जर तुम्हाला हाय बीपी म्हणजेच रक्तदाबाची समस्या असेल तर तिखटापासून जरा लांबच रहा. मसालेदार खाल्ल्याने हृदयविकाराच्या समस्या देखील उद्भवतात.

4 / 5
काही लोकांना तिखट खायला प्रचंड आवडतं. पण तिखट खायचे अनेक तोटे आहेत त्यातला एक सगळ्यांना माहित असणारा आणि सगळ्यांनी अनुभवलेला तोटा म्हणजे पोटाची समस्या. जास्त तिखट खाल्ल्याने  अपचन, गॅस आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तिखट खाल्ल्याने पोट बिघडते त्यामुळे मसालेदार खाताना प्रमाणात खा.

काही लोकांना तिखट खायला प्रचंड आवडतं. पण तिखट खायचे अनेक तोटे आहेत त्यातला एक सगळ्यांना माहित असणारा आणि सगळ्यांनी अनुभवलेला तोटा म्हणजे पोटाची समस्या. जास्त तिखट खाल्ल्याने अपचन, गॅस आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तिखट खाल्ल्याने पोट बिघडते त्यामुळे मसालेदार खाताना प्रमाणात खा.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.