AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi Tree : तुळस म्हणजे महासंकट, चार चुकांमुळे मोठा अनर्थ; तुम्ही चुका करताय का?

हिंदू धर्मात तुळस ही फारच पवित्र मानली जाते. परंतु घरात तुळशीचे झाड ठेवताना अनेकजण काही चुका करतात. याच चुकांमुळे त्यांच्या कुटुंबावर संकट येते.

| Updated on: Jan 20, 2026 | 8:10 PM
Share
हिंदू धर्मात तुळस खूपच पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाला लक्ष्मी माता असते असे सांगितले जाते. मान्यतेनुसार तळशीचे रोप घरात ठेवल्यास सकारात्मक उर्जा संचारते. त्यामुळे कुटुंबात सुख आणि शांतता नांदते. परंतु तुळशीचे झाड घरात ठेवताना अनेकजण काही चुका करतात.

हिंदू धर्मात तुळस खूपच पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाला लक्ष्मी माता असते असे सांगितले जाते. मान्यतेनुसार तळशीचे रोप घरात ठेवल्यास सकारात्मक उर्जा संचारते. त्यामुळे कुटुंबात सुख आणि शांतता नांदते. परंतु तुळशीचे झाड घरात ठेवताना अनेकजण काही चुका करतात.

1 / 5
या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. काही जण तुळशीचे झाड घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून देतात. परंतु ते चुकीचे आहे. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुळशीचे झाड बेडरुममध्ये कधीच ठेवू नये. कारण बेडरुम ही खासगी जीवन घालवण्यासाठी असते.

या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. काही जण तुळशीचे झाड घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून देतात. परंतु ते चुकीचे आहे. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुळशीचे झाड बेडरुममध्ये कधीच ठेवू नये. कारण बेडरुम ही खासगी जीवन घालवण्यासाठी असते.

2 / 5
बेडरुममध्ये तुळस ठेवल्यास नात्यात वितुष्ट निर्माण होते, असे म्हटले जाते. किचनमध्येही तुळस ठेवू नये असे सांगितले जाते. ही चूक केल्यास जेवण खराब होणे, अनावश्यक खर्च वाढणे अशा अडचणी येऊ शकतात. बाथरुम तसेच टॉयलेटमध्ये किंवा खिडकीत तुळस ठेवू नये.

बेडरुममध्ये तुळस ठेवल्यास नात्यात वितुष्ट निर्माण होते, असे म्हटले जाते. किचनमध्येही तुळस ठेवू नये असे सांगितले जाते. ही चूक केल्यास जेवण खराब होणे, अनावश्यक खर्च वाढणे अशा अडचणी येऊ शकतात. बाथरुम तसेच टॉयलेटमध्ये किंवा खिडकीत तुळस ठेवू नये.

3 / 5
बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये तुळस ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते, असे सांगितले जाते. तसेच तुळसीचे झाड घराच्या मुख्य दरवाजाच्या पुढे ठेवू नये. कारण यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच घरात नकारात्मकता वाढू शकते.

बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये तुळस ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते, असे सांगितले जाते. तसेच तुळसीचे झाड घराच्या मुख्य दरवाजाच्या पुढे ठेवू नये. कारण यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच घरात नकारात्मकता वाढू शकते.

4 / 5
बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये तुळस ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते, असे सांगितले जाते. तसेच तुळसीचे झाड घराच्या मुख्य दरवाजाच्या पुढे ठेवू नये. कारण यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच घरात नकारात्मकता वाढू शकते.

बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये तुळस ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते, असे सांगितले जाते. तसेच तुळसीचे झाड घराच्या मुख्य दरवाजाच्या पुढे ठेवू नये. कारण यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच घरात नकारात्मकता वाढू शकते.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.