AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वांत आनंदी राज्य कोणतं? पहा हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट; उत्तर प्रदेश कोणत्या क्रमांकावर?

भारत हा देश विविधतेसाठी ओळखला जातो. ही विविधता जपणाऱ्या देशातल्या टॉप 10 आनंदी राज्यांची यादी समोर आली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर देशातली सर्वांत लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे. पहा संपूर्ण यादी.. यात तुमचं राज्य कोणत्या स्थानी आहे?

| Updated on: Apr 13, 2025 | 10:13 AM
Share
भारत हा विश्वातील सर्वांत विविधतापूर्ण देश आहे. इथल्या विविध राज्यांमधील लोकांचं राहणीमानसुद्धा वेगवेगळं आहे. भारतात काही लोक पर्वत क्षेत्रात राहतात, तर काही जण मैदानी क्षेत्रात राहतात. काही जण अत्यंत थंड प्रदेशात राहतात, तर काही उष्ण हवामानाच्या प्रदेशात राहतात. म्हणूनच देशभरातील लोकांच्या आनंदी जीवनाचं स्तरसुद्धा वेगवेगळं आहे.

भारत हा विश्वातील सर्वांत विविधतापूर्ण देश आहे. इथल्या विविध राज्यांमधील लोकांचं राहणीमानसुद्धा वेगवेगळं आहे. भारतात काही लोक पर्वत क्षेत्रात राहतात, तर काही जण मैदानी क्षेत्रात राहतात. काही जण अत्यंत थंड प्रदेशात राहतात, तर काही उष्ण हवामानाच्या प्रदेशात राहतात. म्हणूनच देशभरातील लोकांच्या आनंदी जीवनाचं स्तरसुद्धा वेगवेगळं आहे.

1 / 7
विविध सर्वेक्षण आणि रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे की भारतातील सर्वांत आनंदी राज्यांमध्ये जीवनाची गुणवत्ता, समाजाची स्थिती, आर्थिक स्थिरता, समृद्ध संस्कृती आणि उत्तम पर्यावरण हे सर्व पहायला मिळतंय. तर कमी आनंदी असलेल्या राज्यांमध्ये गरीबी, नैसर्गिक आपत्ती किंवा सामाजिक अस्थिरता अशी परिस्थिती आहे.

विविध सर्वेक्षण आणि रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे की भारतातील सर्वांत आनंदी राज्यांमध्ये जीवनाची गुणवत्ता, समाजाची स्थिती, आर्थिक स्थिरता, समृद्ध संस्कृती आणि उत्तम पर्यावरण हे सर्व पहायला मिळतंय. तर कमी आनंदी असलेल्या राज्यांमध्ये गरीबी, नैसर्गिक आपत्ती किंवा सामाजिक अस्थिरता अशी परिस्थिती आहे.

2 / 7
नुकतंच 'हॅपीप्लस कंसल्टिंग'कडून 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट आणि सर्वेक्षणा'चे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भारतातील टॉप 10 आनंदी राज्यांची यादी आहे. हा अहवाल जीवनातील समाधान, भावनिक स्वातंत्र्य, समर्थन गट, निवडीचे स्वातंत्र्य आणि उदारता या निकषांवर आधारित आहे.

नुकतंच 'हॅपीप्लस कंसल्टिंग'कडून 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट आणि सर्वेक्षणा'चे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भारतातील टॉप 10 आनंदी राज्यांची यादी आहे. हा अहवाल जीवनातील समाधान, भावनिक स्वातंत्र्य, समर्थन गट, निवडीचे स्वातंत्र्य आणि उदारता या निकषांवर आधारित आहे.

3 / 7
या रिपोर्टनुसार, हिमाचल प्रदेश हे भारतातील सर्वांत आनंदी राज्य आहे. हिमाचलची नैसर्गिक सुंदरता आणि लोकांमधील घनिष्ठ संबंध हे इथल्या लोकांच्या आनंदाचं प्रमुख कारण आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणं हेसुद्धा इथल्या लोकांच्या आनंदी जीवनाचं मुख्य कारण आहे.

या रिपोर्टनुसार, हिमाचल प्रदेश हे भारतातील सर्वांत आनंदी राज्य आहे. हिमाचलची नैसर्गिक सुंदरता आणि लोकांमधील घनिष्ठ संबंध हे इथल्या लोकांच्या आनंदाचं प्रमुख कारण आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणं हेसुद्धा इथल्या लोकांच्या आनंदी जीवनाचं मुख्य कारण आहे.

4 / 7
भारतातील सर्वांत आनंद राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मिझोरम हे राज्य आहे. तिसऱ्या क्रमांकावर अंदमान आणि निकोबार, चौथ्या स्थानी पंजाब, पाचव्या स्थानी गुजरात आणि सहाव्या क्रमांकावर सिक्कीम आहे.

भारतातील सर्वांत आनंद राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मिझोरम हे राज्य आहे. तिसऱ्या क्रमांकावर अंदमान आणि निकोबार, चौथ्या स्थानी पंजाब, पाचव्या स्थानी गुजरात आणि सहाव्या क्रमांकावर सिक्कीम आहे.

5 / 7
या यादीत सातव्या क्रमांकावर पुद्दुचेरी, आठव्या स्थानी अरुणाचल प्रदेश, नवव्या क्रमाकांवर केरळ आणि दहाव्या क्रमांकावर मेघालय आहे. आर्थिक स्थिरता, सांस्कृतिक समृद्धी आणि नैसर्गिक सुंदर ही यांच्या आनंदाची मुख्य कारणं आहेत.

या यादीत सातव्या क्रमांकावर पुद्दुचेरी, आठव्या स्थानी अरुणाचल प्रदेश, नवव्या क्रमाकांवर केरळ आणि दहाव्या क्रमांकावर मेघालय आहे. आर्थिक स्थिरता, सांस्कृतिक समृद्धी आणि नैसर्गिक सुंदर ही यांच्या आनंदाची मुख्य कारणं आहेत.

6 / 7
हॅपीप्लस कंसल्टिंगच्या 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट'मध्ये उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत कमी आनंदी राज्य असल्याचं म्हटलं गेलंय. इथले सामाजिक आणि आर्थिक मुद्दे यासाठी कारणीभूत असल्याचं त्यात नमूद केलंय.

हॅपीप्लस कंसल्टिंगच्या 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट'मध्ये उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत कमी आनंदी राज्य असल्याचं म्हटलं गेलंय. इथले सामाजिक आणि आर्थिक मुद्दे यासाठी कारणीभूत असल्याचं त्यात नमूद केलंय.

7 / 7
Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?