AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वांत आनंदी राज्य कोणतं? पहा हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट; उत्तर प्रदेश कोणत्या क्रमांकावर?

भारत हा देश विविधतेसाठी ओळखला जातो. ही विविधता जपणाऱ्या देशातल्या टॉप 10 आनंदी राज्यांची यादी समोर आली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर देशातली सर्वांत लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे. पहा संपूर्ण यादी.. यात तुमचं राज्य कोणत्या स्थानी आहे?

| Updated on: Apr 13, 2025 | 10:13 AM
Share
भारत हा विश्वातील सर्वांत विविधतापूर्ण देश आहे. इथल्या विविध राज्यांमधील लोकांचं राहणीमानसुद्धा वेगवेगळं आहे. भारतात काही लोक पर्वत क्षेत्रात राहतात, तर काही जण मैदानी क्षेत्रात राहतात. काही जण अत्यंत थंड प्रदेशात राहतात, तर काही उष्ण हवामानाच्या प्रदेशात राहतात. म्हणूनच देशभरातील लोकांच्या आनंदी जीवनाचं स्तरसुद्धा वेगवेगळं आहे.

भारत हा विश्वातील सर्वांत विविधतापूर्ण देश आहे. इथल्या विविध राज्यांमधील लोकांचं राहणीमानसुद्धा वेगवेगळं आहे. भारतात काही लोक पर्वत क्षेत्रात राहतात, तर काही जण मैदानी क्षेत्रात राहतात. काही जण अत्यंत थंड प्रदेशात राहतात, तर काही उष्ण हवामानाच्या प्रदेशात राहतात. म्हणूनच देशभरातील लोकांच्या आनंदी जीवनाचं स्तरसुद्धा वेगवेगळं आहे.

1 / 7
विविध सर्वेक्षण आणि रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे की भारतातील सर्वांत आनंदी राज्यांमध्ये जीवनाची गुणवत्ता, समाजाची स्थिती, आर्थिक स्थिरता, समृद्ध संस्कृती आणि उत्तम पर्यावरण हे सर्व पहायला मिळतंय. तर कमी आनंदी असलेल्या राज्यांमध्ये गरीबी, नैसर्गिक आपत्ती किंवा सामाजिक अस्थिरता अशी परिस्थिती आहे.

विविध सर्वेक्षण आणि रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे की भारतातील सर्वांत आनंदी राज्यांमध्ये जीवनाची गुणवत्ता, समाजाची स्थिती, आर्थिक स्थिरता, समृद्ध संस्कृती आणि उत्तम पर्यावरण हे सर्व पहायला मिळतंय. तर कमी आनंदी असलेल्या राज्यांमध्ये गरीबी, नैसर्गिक आपत्ती किंवा सामाजिक अस्थिरता अशी परिस्थिती आहे.

2 / 7
नुकतंच 'हॅपीप्लस कंसल्टिंग'कडून 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट आणि सर्वेक्षणा'चे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भारतातील टॉप 10 आनंदी राज्यांची यादी आहे. हा अहवाल जीवनातील समाधान, भावनिक स्वातंत्र्य, समर्थन गट, निवडीचे स्वातंत्र्य आणि उदारता या निकषांवर आधारित आहे.

नुकतंच 'हॅपीप्लस कंसल्टिंग'कडून 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट आणि सर्वेक्षणा'चे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भारतातील टॉप 10 आनंदी राज्यांची यादी आहे. हा अहवाल जीवनातील समाधान, भावनिक स्वातंत्र्य, समर्थन गट, निवडीचे स्वातंत्र्य आणि उदारता या निकषांवर आधारित आहे.

3 / 7
या रिपोर्टनुसार, हिमाचल प्रदेश हे भारतातील सर्वांत आनंदी राज्य आहे. हिमाचलची नैसर्गिक सुंदरता आणि लोकांमधील घनिष्ठ संबंध हे इथल्या लोकांच्या आनंदाचं प्रमुख कारण आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणं हेसुद्धा इथल्या लोकांच्या आनंदी जीवनाचं मुख्य कारण आहे.

या रिपोर्टनुसार, हिमाचल प्रदेश हे भारतातील सर्वांत आनंदी राज्य आहे. हिमाचलची नैसर्गिक सुंदरता आणि लोकांमधील घनिष्ठ संबंध हे इथल्या लोकांच्या आनंदाचं प्रमुख कारण आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणं हेसुद्धा इथल्या लोकांच्या आनंदी जीवनाचं मुख्य कारण आहे.

4 / 7
भारतातील सर्वांत आनंद राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मिझोरम हे राज्य आहे. तिसऱ्या क्रमांकावर अंदमान आणि निकोबार, चौथ्या स्थानी पंजाब, पाचव्या स्थानी गुजरात आणि सहाव्या क्रमांकावर सिक्कीम आहे.

भारतातील सर्वांत आनंद राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मिझोरम हे राज्य आहे. तिसऱ्या क्रमांकावर अंदमान आणि निकोबार, चौथ्या स्थानी पंजाब, पाचव्या स्थानी गुजरात आणि सहाव्या क्रमांकावर सिक्कीम आहे.

5 / 7
या यादीत सातव्या क्रमांकावर पुद्दुचेरी, आठव्या स्थानी अरुणाचल प्रदेश, नवव्या क्रमाकांवर केरळ आणि दहाव्या क्रमांकावर मेघालय आहे. आर्थिक स्थिरता, सांस्कृतिक समृद्धी आणि नैसर्गिक सुंदर ही यांच्या आनंदाची मुख्य कारणं आहेत.

या यादीत सातव्या क्रमांकावर पुद्दुचेरी, आठव्या स्थानी अरुणाचल प्रदेश, नवव्या क्रमाकांवर केरळ आणि दहाव्या क्रमांकावर मेघालय आहे. आर्थिक स्थिरता, सांस्कृतिक समृद्धी आणि नैसर्गिक सुंदर ही यांच्या आनंदाची मुख्य कारणं आहेत.

6 / 7
हॅपीप्लस कंसल्टिंगच्या 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट'मध्ये उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत कमी आनंदी राज्य असल्याचं म्हटलं गेलंय. इथले सामाजिक आणि आर्थिक मुद्दे यासाठी कारणीभूत असल्याचं त्यात नमूद केलंय.

हॅपीप्लस कंसल्टिंगच्या 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट'मध्ये उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत कमी आनंदी राज्य असल्याचं म्हटलं गेलंय. इथले सामाजिक आणि आर्थिक मुद्दे यासाठी कारणीभूत असल्याचं त्यात नमूद केलंय.

7 / 7
Follow Us
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन् आझाद मैदानावर...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?