IPL स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगचा ठपका, बदनामी आणि तुरुंगवास ! या खेळाडूंचं करिअर असं संपलं
क्रिकेट विश्वात आयपीएल स्पर्धा ही सर्वात श्रीमंत स्पर्धा आहे. या स्पर्धेत लिलावापूर्वी खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होतो. या स्पर्धेचा नावलौकिक असला तरी काही खेळाडूंना तुरुंवासही भोगावा लागला आहे. काही जणांचं क्रिकेट करिअरही संपुष्टात आलं आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories