AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवताना बोलणे म्हणजे सर्वात मोठी चूक, तुम्ही स्वत:लाच टाकताय संकटात; काय काळजी घ्यावी?

जेवण करताना फार बोलू नये असे सर्रास सांगितले जाते. परंतु तरीदेखील अनेक लोक ही चूक करतात. या चुकीमुळे तुमच्या शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात.

| Updated on: Jan 20, 2026 | 11:48 AM
Share
जेवण करताना अपण अनेकदा फार चुका करतो. सर्वात पहिली चूक म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण गडबडीत जेवण उरकतो. त्यामुळे अन्नपचबन होण्यास अडचणी निर्माण होतात. परंतु बहुसंख्य लोक जेवण करताना बडबड करण्याची फार मोठी चूक करतात.

जेवण करताना अपण अनेकदा फार चुका करतो. सर्वात पहिली चूक म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण गडबडीत जेवण उरकतो. त्यामुळे अन्नपचबन होण्यास अडचणी निर्माण होतात. परंतु बहुसंख्य लोक जेवण करताना बडबड करण्याची फार मोठी चूक करतात.

1 / 5
जेवताना बोलू नये असे सर्रास सांगितले जाते. परंतु आपण ते एकत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. जेवण करताना आपण बोलत असू तर ते कमी प्रमाणात बारीक होते. त्यामुळे अन्न बारीक न झाल्याने तुम्हाला अॅसिडीटी, ब्लॉटिंग, गॅस अशा समस्या जाणवू शकतात.

जेवताना बोलू नये असे सर्रास सांगितले जाते. परंतु आपण ते एकत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. जेवण करताना आपण बोलत असू तर ते कमी प्रमाणात बारीक होते. त्यामुळे अन्न बारीक न झाल्याने तुम्हाला अॅसिडीटी, ब्लॉटिंग, गॅस अशा समस्या जाणवू शकतात.

2 / 5
जेवण करताना आपण बोलत राहिलो तर तोंडावाटे हवादेखील पोटात जाते. त्यामुळे ढेकर येतात. सोबतच जेवण करताना बोलत राहिल्यामुळे अन्न श्वसननलिकेत अडकण्याची शक्यता जास्त असते. या उलट शांतपणे, बडबड न करता जेवण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

जेवण करताना आपण बोलत राहिलो तर तोंडावाटे हवादेखील पोटात जाते. त्यामुळे ढेकर येतात. सोबतच जेवण करताना बोलत राहिल्यामुळे अन्न श्वसननलिकेत अडकण्याची शक्यता जास्त असते. या उलट शांतपणे, बडबड न करता जेवण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

3 / 5
न बोलता जेवण केल्यास अन्नामध्ये लाळ चांगल्या पद्धतीने मिसळते. परिणामी अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होते. अन्नाचे व्यवस्थित पचन झाल्यास तुम्हाला गॅस, अॅसिडिटी सारखे त्रास होणार नाहीत. म्हणूनच जेवण करताना बोलू नये, असे म्हतारे आजी-आजोबा आजही सांगतात.

न बोलता जेवण केल्यास अन्नामध्ये लाळ चांगल्या पद्धतीने मिसळते. परिणामी अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होते. अन्नाचे व्यवस्थित पचन झाल्यास तुम्हाला गॅस, अॅसिडिटी सारखे त्रास होणार नाहीत. म्हणूनच जेवण करताना बोलू नये, असे म्हतारे आजी-आजोबा आजही सांगतात.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.