.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | सकाळी या 5 गोष्टी चुकूनही पाहू नका, नाहीतर दिवस खराब झालाच म्हणून समजा

सकाळी या 5 गोष्टी चुकूनही पाहू नका, नाहीतर दिवस खराब झालाच म्हणून समजा, जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 28, 2021 | 3:22 PM
Share
 वास्तुशास्त्रानुसार सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नये. याशिवाय सकाळी सुया, धागे यांसारख्या गोष्टी पाहू नये.  या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सकाळी उठल्यावर ते पाहून तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नये. याशिवाय सकाळी सुया, धागे यांसारख्या गोष्टी पाहू नये. या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सकाळी उठल्यावर ते पाहून तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

1 / 5
रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घाण भांडी स्वच्छ करून झोपा. कारण सकाळी घाण भांडी पाहिल्याने तुम्हाला अशुभ संदेश मिळू शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावाखाली जाऊ शकतो.

रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घाण भांडी स्वच्छ करून झोपा. कारण सकाळी घाण भांडी पाहिल्याने तुम्हाला अशुभ संदेश मिळू शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावाखाली जाऊ शकतो.

2 / 5
आरशाकडे पाहू नका - सकाळी उठल्यानंतर आधी आरशाकडे कधीही नये. कारण आरशात पाहून तुम्ही रात्रभर नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचता आणि दिवसभर नकारात्मक ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये राहते. त्यामुळे कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही.

आरशाकडे पाहू नका - सकाळी उठल्यानंतर आधी आरशाकडे कधीही नये. कारण आरशात पाहून तुम्ही रात्रभर नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचता आणि दिवसभर नकारात्मक ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये राहते. त्यामुळे कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही.

3 / 5
 सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नका. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सावली दिसली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो आणि तुम्हाला दिवसभर तणाव, भीती, राग जाणवतो. म्हणूनच अंथरुणातून उठल्यानंतर सावली कधीही पाहू नका.

सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नका. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सावली दिसली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो आणि तुम्हाला दिवसभर तणाव, भीती, राग जाणवतो. म्हणूनच अंथरुणातून उठल्यानंतर सावली कधीही पाहू नका.

4 / 5
  सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तळहाताकडे पाहणे चांगले असते आणि गायत्री मंत्र किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच बिछान्यातून उठल्यावर देवाचा फोटो, मोराचे डोळे, फुले इत्यादी सकारात्मक गोष्टी दिसतात, तर तुमचा दिवस चांगला जातो.

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तळहाताकडे पाहणे चांगले असते आणि गायत्री मंत्र किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच बिछान्यातून उठल्यावर देवाचा फोटो, मोराचे डोळे, फुले इत्यादी सकारात्मक गोष्टी दिसतात, तर तुमचा दिवस चांगला जातो.

5 / 5
Follow Us
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा