AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | सकाळी या 5 गोष्टी चुकूनही पाहू नका, नाहीतर दिवस खराब झालाच म्हणून समजा

सकाळी या 5 गोष्टी चुकूनही पाहू नका, नाहीतर दिवस खराब झालाच म्हणून समजा, जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी.

| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 3:22 PM
Share
 वास्तुशास्त्रानुसार सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नये. याशिवाय सकाळी सुया, धागे यांसारख्या गोष्टी पाहू नये.  या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सकाळी उठल्यावर ते पाहून तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नये. याशिवाय सकाळी सुया, धागे यांसारख्या गोष्टी पाहू नये. या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सकाळी उठल्यावर ते पाहून तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

1 / 5
रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घाण भांडी स्वच्छ करून झोपा. कारण सकाळी घाण भांडी पाहिल्याने तुम्हाला अशुभ संदेश मिळू शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावाखाली जाऊ शकतो.

रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घाण भांडी स्वच्छ करून झोपा. कारण सकाळी घाण भांडी पाहिल्याने तुम्हाला अशुभ संदेश मिळू शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावाखाली जाऊ शकतो.

2 / 5
आरशाकडे पाहू नका - सकाळी उठल्यानंतर आधी आरशाकडे कधीही नये. कारण आरशात पाहून तुम्ही रात्रभर नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचता आणि दिवसभर नकारात्मक ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये राहते. त्यामुळे कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही.

आरशाकडे पाहू नका - सकाळी उठल्यानंतर आधी आरशाकडे कधीही नये. कारण आरशात पाहून तुम्ही रात्रभर नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचता आणि दिवसभर नकारात्मक ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये राहते. त्यामुळे कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही.

3 / 5
 सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नका. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सावली दिसली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो आणि तुम्हाला दिवसभर तणाव, भीती, राग जाणवतो. म्हणूनच अंथरुणातून उठल्यानंतर सावली कधीही पाहू नका.

सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नका. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सावली दिसली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो आणि तुम्हाला दिवसभर तणाव, भीती, राग जाणवतो. म्हणूनच अंथरुणातून उठल्यानंतर सावली कधीही पाहू नका.

4 / 5
  सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तळहाताकडे पाहणे चांगले असते आणि गायत्री मंत्र किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच बिछान्यातून उठल्यावर देवाचा फोटो, मोराचे डोळे, फुले इत्यादी सकारात्मक गोष्टी दिसतात, तर तुमचा दिवस चांगला जातो.

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तळहाताकडे पाहणे चांगले असते आणि गायत्री मंत्र किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच बिछान्यातून उठल्यावर देवाचा फोटो, मोराचे डोळे, फुले इत्यादी सकारात्मक गोष्टी दिसतात, तर तुमचा दिवस चांगला जातो.

5 / 5
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.