AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणाच्या ताटात एकावेळी 3 चपात्या का वाढू नयेत? बऱ्याच जणांना हे माहित नसेल

हिंदू परंपरेनुसार, जेवणाच्या ताटात एकाचवेळी कधीही तीन चपाती वाढू नये असे म्हटले जाते. तसे करणे अशुभ मानले जाते. त्यामागे असणारे कारण बऱ्याच जणांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.  

| Updated on: Sep 11, 2025 | 9:38 PM
Share
आपण अनेकदा हे ऐकले असेल की जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपाती किंवा रोटी वाढू नये.पण त्यामागील कारण अनेकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

आपण अनेकदा हे ऐकले असेल की जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपाती किंवा रोटी वाढू नये.पण त्यामागील कारण अनेकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

1 / 5
धार्मिक मान्यतेनुसार, ताटात तीन चपाती वाढणे म्हणजे मृतांना अन्न देण्यासारखं मानले जाते. मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन चपात्या कधीच वाढत नाही.

धार्मिक मान्यतेनुसार, ताटात तीन चपाती वाढणे म्हणजे मृतांना अन्न देण्यासारखं मानले जाते. मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन चपात्या कधीच वाढत नाही.

2 / 5
अनेक ठिकाणी, तेराव्याच्या दिवशी देखील मृत व्यक्तीला अर्पण केलेल्या प्रसादात तीन चपात्या ठेवल्या जातात. त्यामुळे जेवायला बसतान एका प्लेटमध्ये तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते.

अनेक ठिकाणी, तेराव्याच्या दिवशी देखील मृत व्यक्तीला अर्पण केलेल्या प्रसादात तीन चपात्या ठेवल्या जातात. त्यामुळे जेवायला बसतान एका प्लेटमध्ये तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते.

3 / 5
 एवढंच नाही तर हिंदू धर्मात, अन्नपदार्थांमध्ये तीनच्या संख्येने काहीही दिले किंवा घेतले जात नाही.असे म्हटले जाते की 3 रोट्या वाढल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात.

एवढंच नाही तर हिंदू धर्मात, अन्नपदार्थांमध्ये तीनच्या संख्येने काहीही दिले किंवा घेतले जात नाही.असे म्हटले जाते की 3 रोट्या वाढल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात.

4 / 5
अनेक मान्यतेनुसार, एका थाळीत तीन पोळ्या एकत्र खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तीमध्ये भांडणे आणि कटकट होण्याची भावना अनेक पटींनी वाढते.

अनेक मान्यतेनुसार, एका थाळीत तीन पोळ्या एकत्र खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तीमध्ये भांडणे आणि कटकट होण्याची भावना अनेक पटींनी वाढते.

5 / 5
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.