AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणाच्या ताटात एकावेळी 3 चपात्या का वाढू नयेत? बऱ्याच जणांना हे माहित नसेल

हिंदू परंपरेनुसार, जेवणाच्या ताटात एकाचवेळी कधीही तीन चपाती वाढू नये असे म्हटले जाते. तसे करणे अशुभ मानले जाते. त्यामागे असणारे कारण बऱ्याच जणांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.  

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 11, 2025 | 9:38 PM
Share
आपण अनेकदा हे ऐकले असेल की जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपाती किंवा रोटी वाढू नये.पण त्यामागील कारण अनेकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

आपण अनेकदा हे ऐकले असेल की जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपाती किंवा रोटी वाढू नये.पण त्यामागील कारण अनेकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

1 / 5
धार्मिक मान्यतेनुसार, ताटात तीन चपाती वाढणे म्हणजे मृतांना अन्न देण्यासारखं मानले जाते. मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन चपात्या कधीच वाढत नाही.

धार्मिक मान्यतेनुसार, ताटात तीन चपाती वाढणे म्हणजे मृतांना अन्न देण्यासारखं मानले जाते. मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन चपात्या कधीच वाढत नाही.

2 / 5
अनेक ठिकाणी, तेराव्याच्या दिवशी देखील मृत व्यक्तीला अर्पण केलेल्या प्रसादात तीन चपात्या ठेवल्या जातात. त्यामुळे जेवायला बसतान एका प्लेटमध्ये तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते.

अनेक ठिकाणी, तेराव्याच्या दिवशी देखील मृत व्यक्तीला अर्पण केलेल्या प्रसादात तीन चपात्या ठेवल्या जातात. त्यामुळे जेवायला बसतान एका प्लेटमध्ये तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते.

3 / 5
 एवढंच नाही तर हिंदू धर्मात, अन्नपदार्थांमध्ये तीनच्या संख्येने काहीही दिले किंवा घेतले जात नाही.असे म्हटले जाते की 3 रोट्या वाढल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात.

एवढंच नाही तर हिंदू धर्मात, अन्नपदार्थांमध्ये तीनच्या संख्येने काहीही दिले किंवा घेतले जात नाही.असे म्हटले जाते की 3 रोट्या वाढल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात.

4 / 5
अनेक मान्यतेनुसार, एका थाळीत तीन पोळ्या एकत्र खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तीमध्ये भांडणे आणि कटकट होण्याची भावना अनेक पटींनी वाढते.

अनेक मान्यतेनुसार, एका थाळीत तीन पोळ्या एकत्र खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तीमध्ये भांडणे आणि कटकट होण्याची भावना अनेक पटींनी वाढते.

5 / 5
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?