AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणाच्या ताटात एकावेळी 3 चपात्या का वाढू नयेत? बऱ्याच जणांना हे माहित नसेल

हिंदू परंपरेनुसार, जेवणाच्या ताटात एकाचवेळी कधीही तीन चपाती वाढू नये असे म्हटले जाते. तसे करणे अशुभ मानले जाते. त्यामागे असणारे कारण बऱ्याच जणांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.  

| Updated on: Sep 11, 2025 | 9:38 PM
Share
आपण अनेकदा हे ऐकले असेल की जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपाती किंवा रोटी वाढू नये.पण त्यामागील कारण अनेकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

आपण अनेकदा हे ऐकले असेल की जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपाती किंवा रोटी वाढू नये.पण त्यामागील कारण अनेकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

1 / 5
धार्मिक मान्यतेनुसार, ताटात तीन चपाती वाढणे म्हणजे मृतांना अन्न देण्यासारखं मानले जाते. मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन चपात्या कधीच वाढत नाही.

धार्मिक मान्यतेनुसार, ताटात तीन चपाती वाढणे म्हणजे मृतांना अन्न देण्यासारखं मानले जाते. मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन चपात्या कधीच वाढत नाही.

2 / 5
अनेक ठिकाणी, तेराव्याच्या दिवशी देखील मृत व्यक्तीला अर्पण केलेल्या प्रसादात तीन चपात्या ठेवल्या जातात. त्यामुळे जेवायला बसतान एका प्लेटमध्ये तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते.

अनेक ठिकाणी, तेराव्याच्या दिवशी देखील मृत व्यक्तीला अर्पण केलेल्या प्रसादात तीन चपात्या ठेवल्या जातात. त्यामुळे जेवायला बसतान एका प्लेटमध्ये तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते.

3 / 5
 एवढंच नाही तर हिंदू धर्मात, अन्नपदार्थांमध्ये तीनच्या संख्येने काहीही दिले किंवा घेतले जात नाही.असे म्हटले जाते की 3 रोट्या वाढल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात.

एवढंच नाही तर हिंदू धर्मात, अन्नपदार्थांमध्ये तीनच्या संख्येने काहीही दिले किंवा घेतले जात नाही.असे म्हटले जाते की 3 रोट्या वाढल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात.

4 / 5
अनेक मान्यतेनुसार, एका थाळीत तीन पोळ्या एकत्र खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तीमध्ये भांडणे आणि कटकट होण्याची भावना अनेक पटींनी वाढते.

अनेक मान्यतेनुसार, एका थाळीत तीन पोळ्या एकत्र खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तीमध्ये भांडणे आणि कटकट होण्याची भावना अनेक पटींनी वाढते.

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.