AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणाच्या ताटात एकावेळी 3 चपात्या का वाढू नयेत? बऱ्याच जणांना हे माहित नसेल

हिंदू परंपरेनुसार, जेवणाच्या ताटात एकाचवेळी कधीही तीन चपाती वाढू नये असे म्हटले जाते. तसे करणे अशुभ मानले जाते. त्यामागे असणारे कारण बऱ्याच जणांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.  

| Updated on: Sep 11, 2025 | 9:38 PM
Share
आपण अनेकदा हे ऐकले असेल की जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपाती किंवा रोटी वाढू नये.पण त्यामागील कारण अनेकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

आपण अनेकदा हे ऐकले असेल की जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपाती किंवा रोटी वाढू नये.पण त्यामागील कारण अनेकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

1 / 5
धार्मिक मान्यतेनुसार, ताटात तीन चपाती वाढणे म्हणजे मृतांना अन्न देण्यासारखं मानले जाते. मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन चपात्या कधीच वाढत नाही.

धार्मिक मान्यतेनुसार, ताटात तीन चपाती वाढणे म्हणजे मृतांना अन्न देण्यासारखं मानले जाते. मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन चपात्या कधीच वाढत नाही.

2 / 5
अनेक ठिकाणी, तेराव्याच्या दिवशी देखील मृत व्यक्तीला अर्पण केलेल्या प्रसादात तीन चपात्या ठेवल्या जातात. त्यामुळे जेवायला बसतान एका प्लेटमध्ये तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते.

अनेक ठिकाणी, तेराव्याच्या दिवशी देखील मृत व्यक्तीला अर्पण केलेल्या प्रसादात तीन चपात्या ठेवल्या जातात. त्यामुळे जेवायला बसतान एका प्लेटमध्ये तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते.

3 / 5
 एवढंच नाही तर हिंदू धर्मात, अन्नपदार्थांमध्ये तीनच्या संख्येने काहीही दिले किंवा घेतले जात नाही.असे म्हटले जाते की 3 रोट्या वाढल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात.

एवढंच नाही तर हिंदू धर्मात, अन्नपदार्थांमध्ये तीनच्या संख्येने काहीही दिले किंवा घेतले जात नाही.असे म्हटले जाते की 3 रोट्या वाढल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात.

4 / 5
अनेक मान्यतेनुसार, एका थाळीत तीन पोळ्या एकत्र खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तीमध्ये भांडणे आणि कटकट होण्याची भावना अनेक पटींनी वाढते.

अनेक मान्यतेनुसार, एका थाळीत तीन पोळ्या एकत्र खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तीमध्ये भांडणे आणि कटकट होण्याची भावना अनेक पटींनी वाढते.

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.