AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटने इशाऱ्यांमध्ये सांगितलं भावी कर्णधाराचं नाव, विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात कोहली भावूक

भारताने नामिबीयाविरुद्धचा अखेरचा सामना जिंकत विश्वचषक स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. पण आता यानंतर विराट कदाचित कधीच भारतीय टी20 संघाचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार नाही.

| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 10:37 AM
Share
टीम इंडियाचा पुढील कर्णधार कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच हवं आहे. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान विश्वचषकातील शेवटच्या सामन्यावेळी विराटने इशाऱ्यांमध्ये पुढील कर्णधाराचं नाव सांगितलं आहे.

टीम इंडियाचा पुढील कर्णधार कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच हवं आहे. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान विश्वचषकातील शेवटच्या सामन्यावेळी विराटने इशाऱ्यांमध्ये पुढील कर्णधाराचं नाव सांगितलं आहे.

1 / 5
विराट कोहली

विराट कोहली

2 / 5
पुढे बोलताना विराट म्हणाला,'टीमने ज्याप्रमाणे खेळ दाखवला आहे मला त्यावर गर्व आहे. पण इतरांना संधी देण्यासाठी मी बाजूना होणार आहे. संघात रोहित बराच काळ असून त्याने सर्व जवळून पाहिलं आहे.' विराटच्या या वाक्यातूनच विराटचं पुढील कर्णधार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पुढे बोलताना विराट म्हणाला,'टीमने ज्याप्रमाणे खेळ दाखवला आहे मला त्यावर गर्व आहे. पण इतरांना संधी देण्यासाठी मी बाजूना होणार आहे. संघात रोहित बराच काळ असून त्याने सर्व जवळून पाहिलं आहे.' विराटच्या या वाक्यातूनच विराटचं पुढील कर्णधार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

3 / 5
विराटने सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर निराशा व्यक्त केली. कारण सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला नाणेफेक न जिंकल्यामुळे खूप तोटा सहन करावा लागला होता. विराटने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकता यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

विराटने सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर निराशा व्यक्त केली. कारण सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला नाणेफेक न जिंकल्यामुळे खूप तोटा सहन करावा लागला होता. विराटने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकता यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

4 / 5
रवी शास्त्री यांनीही कोच पदाचा राजीनामा दिला असून आता राहुल द्रविड ही जागा घेणार असल्याचं 
काही दिवसांपूर्वीच समोर आलं आहे.

रवी शास्त्री यांनीही कोच पदाचा राजीनामा दिला असून आता राहुल द्रविड ही जागा घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं आहे.

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.