AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटने इशाऱ्यांमध्ये सांगितलं भावी कर्णधाराचं नाव, विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात कोहली भावूक

भारताने नामिबीयाविरुद्धचा अखेरचा सामना जिंकत विश्वचषक स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. पण आता यानंतर विराट कदाचित कधीच भारतीय टी20 संघाचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार नाही.

| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 10:37 AM
Share
टीम इंडियाचा पुढील कर्णधार कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच हवं आहे. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान विश्वचषकातील शेवटच्या सामन्यावेळी विराटने इशाऱ्यांमध्ये पुढील कर्णधाराचं नाव सांगितलं आहे.

टीम इंडियाचा पुढील कर्णधार कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच हवं आहे. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान विश्वचषकातील शेवटच्या सामन्यावेळी विराटने इशाऱ्यांमध्ये पुढील कर्णधाराचं नाव सांगितलं आहे.

1 / 5
विराट कोहली

विराट कोहली

2 / 5
पुढे बोलताना विराट म्हणाला,'टीमने ज्याप्रमाणे खेळ दाखवला आहे मला त्यावर गर्व आहे. पण इतरांना संधी देण्यासाठी मी बाजूना होणार आहे. संघात रोहित बराच काळ असून त्याने सर्व जवळून पाहिलं आहे.' विराटच्या या वाक्यातूनच विराटचं पुढील कर्णधार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पुढे बोलताना विराट म्हणाला,'टीमने ज्याप्रमाणे खेळ दाखवला आहे मला त्यावर गर्व आहे. पण इतरांना संधी देण्यासाठी मी बाजूना होणार आहे. संघात रोहित बराच काळ असून त्याने सर्व जवळून पाहिलं आहे.' विराटच्या या वाक्यातूनच विराटचं पुढील कर्णधार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

3 / 5
विराटने सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर निराशा व्यक्त केली. कारण सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला नाणेफेक न जिंकल्यामुळे खूप तोटा सहन करावा लागला होता. विराटने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकता यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

विराटने सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर निराशा व्यक्त केली. कारण सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला नाणेफेक न जिंकल्यामुळे खूप तोटा सहन करावा लागला होता. विराटने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकता यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

4 / 5
रवी शास्त्री यांनीही कोच पदाचा राजीनामा दिला असून आता राहुल द्रविड ही जागा घेणार असल्याचं 
काही दिवसांपूर्वीच समोर आलं आहे.

रवी शास्त्री यांनीही कोच पदाचा राजीनामा दिला असून आता राहुल द्रविड ही जागा घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं आहे.

5 / 5
Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.