AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: ‘तरी अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढा’, गौतम गंभीरचं रोखठोक मत

अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असं गौतम गंभीरचं मत आहे.

| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 7:35 PM
Share
जोहान्सबर्ग कसोटीत दुसऱ्या डावात भारताने 266 धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य़ दिले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याने पुजारासोबत मिळून 111 धावांची भागीदारी केली. या कामगिरीनंतरही रहाणेला संघाबाहेर काढण्याची मागणी होत आहे.

जोहान्सबर्ग कसोटीत दुसऱ्या डावात भारताने 266 धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य़ दिले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याने पुजारासोबत मिळून 111 धावांची भागीदारी केली. या कामगिरीनंतरही रहाणेला संघाबाहेर काढण्याची मागणी होत आहे.

1 / 5
अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असं गौतम गंभीरचं मत आहे. "अजिंक्य रहाणे चांगला खेळला, यात दुमत नाही. पण भविष्याचा विचार केला, हनुमा विहारीची कामगिरी बघितली तर त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे" असं गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले.

अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असं गौतम गंभीरचं मत आहे. "अजिंक्य रहाणे चांगला खेळला, यात दुमत नाही. पण भविष्याचा विचार केला, हनुमा विहारीची कामगिरी बघितली तर त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे" असं गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले.

2 / 5
"विराट कोहली संघात परतल्यानंतर हनुमा विहारीला संघाबाहेर करु नये. त्याने कठीण परिस्थितीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात विहारीने 40 धावा केल्या. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळाली पाहिजे" असे गौतम गंभीर यांचे मत आहे.

"विराट कोहली संघात परतल्यानंतर हनुमा विहारीला संघाबाहेर करु नये. त्याने कठीण परिस्थितीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात विहारीने 40 धावा केल्या. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळाली पाहिजे" असे गौतम गंभीर यांचे मत आहे.

3 / 5
अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावाआधी खूप खराब खेळ केला आहे. त्याची सरासरी 20 पेक्षाही कमी आहे. क्रिकेट तज्ज्ञांनी नेहमीच रहाणेच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंना संधी देण्याचं मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाने जोहान्सबर्ग कसोटी जिंकली, तर रहाणेला आणखी एक संधी मिळू शकते.

अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावाआधी खूप खराब खेळ केला आहे. त्याची सरासरी 20 पेक्षाही कमी आहे. क्रिकेट तज्ज्ञांनी नेहमीच रहाणेच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंना संधी देण्याचं मत व्यक्त केलं आहे. टीम इंडियाने जोहान्सबर्ग कसोटी जिंकली, तर रहाणेला आणखी एक संधी मिळू शकते.

4 / 5
रहाणेशिवाय चेतेश्वर पुजाराबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. पण गौतम गंभीरच्या मते तिसऱ्या क्रमांकावर पुजाराची कामगिरी चांगली आहे. पुजाराच्या कामगिरीची तुलना रहाणे बरोबर केली जाऊ शकत नाही. पुजाराला आणखी एका कसोटी मालिकेत संधी दिली पाहिजे, असं गंभीर म्हणाला.

रहाणेशिवाय चेतेश्वर पुजाराबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. पण गौतम गंभीरच्या मते तिसऱ्या क्रमांकावर पुजाराची कामगिरी चांगली आहे. पुजाराच्या कामगिरीची तुलना रहाणे बरोबर केली जाऊ शकत नाही. पुजाराला आणखी एका कसोटी मालिकेत संधी दिली पाहिजे, असं गंभीर म्हणाला.

5 / 5
Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.