AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये शतकांचा दुष्काळ संपणार? नव्या वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी विराट कोहली सज्ज

भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक चमत्कार घडवण्याच्या जवळ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, आता जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या आशेने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 11:39 AM
Share
भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक चमत्कार घडवण्याच्या जवळ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, आता जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या आशेने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. हा सामना टीम इंडियाने जिंकला तर भारताचा दक्षिण आफ्रिकेतील हा पहिला कसोटी मालिकाविजय असेल. टीम इंडियाच्या कामगिरीसोबतच भारतीय क्रिकेटरसिकांच्या नजरा विराट कोहलीच्या कामगिरीकडेदेखील असतील. कारण नवीन वर्षात त्याचा फॉर्मही परतेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक चमत्कार घडवण्याच्या जवळ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, आता जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या आशेने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. हा सामना टीम इंडियाने जिंकला तर भारताचा दक्षिण आफ्रिकेतील हा पहिला कसोटी मालिकाविजय असेल. टीम इंडियाच्या कामगिरीसोबतच भारतीय क्रिकेटरसिकांच्या नजरा विराट कोहलीच्या कामगिरीकडेदेखील असतील. कारण नवीन वर्षात त्याचा फॉर्मही परतेल अशी अपेक्षा आहे.

1 / 4
टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला, ज्यामुळे कर्णधार म्हणून कोहलीची आकडेवारी आणखी सुधारली आहे. मात्र, वैयक्तिकरित्या त्याला यश मिळाले नाही आणि सलग दुसरे वर्ष शतकाशिवाय संपले (विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये अखेरचं शतक फटकावलं होतं). आता नवीन वर्षात कोहली हा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा आहे.

टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला, ज्यामुळे कर्णधार म्हणून कोहलीची आकडेवारी आणखी सुधारली आहे. मात्र, वैयक्तिकरित्या त्याला यश मिळाले नाही आणि सलग दुसरे वर्ष शतकाशिवाय संपले (विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये अखेरचं शतक फटकावलं होतं). आता नवीन वर्षात कोहली हा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा आहे.

2 / 4
कोहलीला मोठ्या खेळीची गरज आहे आणि त्यासाठी तो नेटमध्ये खूप मेहनत घेतोय. कसोटीच्या एक दिवस आधी, कोहलीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आणि सांगितले की, त्याच्यासाठी फक्त वर्ष बदलले आहे, परंतु त्याची प्रेरणा बदललेली नाही.

कोहलीला मोठ्या खेळीची गरज आहे आणि त्यासाठी तो नेटमध्ये खूप मेहनत घेतोय. कसोटीच्या एक दिवस आधी, कोहलीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आणि सांगितले की, त्याच्यासाठी फक्त वर्ष बदलले आहे, परंतु त्याची प्रेरणा बदललेली नाही.

3 / 4
टीम इंडियासोबतच विराट कोहलीच्या चाहत्यांनाही नवीन वर्षात कर्णधाराकडून मोठ्या आशा आहेत. नोव्हेंबर 2019 पासून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याने काही अर्धशतके झळकावली आहेत, पण तो त्याचे शतकात रूपांतर करू शकला नाही. अशा स्थितीत जोहान्सबर्ग कसोटीसह त्याचा फॉर्मही बदलण्याची अपेक्षा आहे.

टीम इंडियासोबतच विराट कोहलीच्या चाहत्यांनाही नवीन वर्षात कर्णधाराकडून मोठ्या आशा आहेत. नोव्हेंबर 2019 पासून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याने काही अर्धशतके झळकावली आहेत, पण तो त्याचे शतकात रूपांतर करू शकला नाही. अशा स्थितीत जोहान्सबर्ग कसोटीसह त्याचा फॉर्मही बदलण्याची अपेक्षा आहे.

4 / 4
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.