AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये शतकांचा दुष्काळ संपणार? नव्या वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी विराट कोहली सज्ज

भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक चमत्कार घडवण्याच्या जवळ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, आता जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या आशेने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 11:39 AM
Share
भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक चमत्कार घडवण्याच्या जवळ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, आता जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या आशेने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. हा सामना टीम इंडियाने जिंकला तर भारताचा दक्षिण आफ्रिकेतील हा पहिला कसोटी मालिकाविजय असेल. टीम इंडियाच्या कामगिरीसोबतच भारतीय क्रिकेटरसिकांच्या नजरा विराट कोहलीच्या कामगिरीकडेदेखील असतील. कारण नवीन वर्षात त्याचा फॉर्मही परतेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक चमत्कार घडवण्याच्या जवळ आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, आता जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाच्या आशेने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. हा सामना टीम इंडियाने जिंकला तर भारताचा दक्षिण आफ्रिकेतील हा पहिला कसोटी मालिकाविजय असेल. टीम इंडियाच्या कामगिरीसोबतच भारतीय क्रिकेटरसिकांच्या नजरा विराट कोहलीच्या कामगिरीकडेदेखील असतील. कारण नवीन वर्षात त्याचा फॉर्मही परतेल अशी अपेक्षा आहे.

1 / 4
टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला, ज्यामुळे कर्णधार म्हणून कोहलीची आकडेवारी आणखी सुधारली आहे. मात्र, वैयक्तिकरित्या त्याला यश मिळाले नाही आणि सलग दुसरे वर्ष शतकाशिवाय संपले (विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये अखेरचं शतक फटकावलं होतं). आता नवीन वर्षात कोहली हा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा आहे.

टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला, ज्यामुळे कर्णधार म्हणून कोहलीची आकडेवारी आणखी सुधारली आहे. मात्र, वैयक्तिकरित्या त्याला यश मिळाले नाही आणि सलग दुसरे वर्ष शतकाशिवाय संपले (विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये अखेरचं शतक फटकावलं होतं). आता नवीन वर्षात कोहली हा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा आहे.

2 / 4
कोहलीला मोठ्या खेळीची गरज आहे आणि त्यासाठी तो नेटमध्ये खूप मेहनत घेतोय. कसोटीच्या एक दिवस आधी, कोहलीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आणि सांगितले की, त्याच्यासाठी फक्त वर्ष बदलले आहे, परंतु त्याची प्रेरणा बदललेली नाही.

कोहलीला मोठ्या खेळीची गरज आहे आणि त्यासाठी तो नेटमध्ये खूप मेहनत घेतोय. कसोटीच्या एक दिवस आधी, कोहलीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आणि सांगितले की, त्याच्यासाठी फक्त वर्ष बदलले आहे, परंतु त्याची प्रेरणा बदललेली नाही.

3 / 4
टीम इंडियासोबतच विराट कोहलीच्या चाहत्यांनाही नवीन वर्षात कर्णधाराकडून मोठ्या आशा आहेत. नोव्हेंबर 2019 पासून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याने काही अर्धशतके झळकावली आहेत, पण तो त्याचे शतकात रूपांतर करू शकला नाही. अशा स्थितीत जोहान्सबर्ग कसोटीसह त्याचा फॉर्मही बदलण्याची अपेक्षा आहे.

टीम इंडियासोबतच विराट कोहलीच्या चाहत्यांनाही नवीन वर्षात कर्णधाराकडून मोठ्या आशा आहेत. नोव्हेंबर 2019 पासून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याने काही अर्धशतके झळकावली आहेत, पण तो त्याचे शतकात रूपांतर करू शकला नाही. अशा स्थितीत जोहान्सबर्ग कसोटीसह त्याचा फॉर्मही बदलण्याची अपेक्षा आहे.

4 / 4
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.