AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup मध्ये खराब कामगिरीनंतर राहुल गांधीचा विराटला सल्ला, म्हणाले…

टी20 विश्वचषकात सलग दोन सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ सध्या निराशामय असणार. अशावेळी कर्णधार विराटला आत्मविश्वास देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खास ट्विट केलं आहे.

| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 7:15 PM
Share
भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात पूर्णपणे अपयशी होत असल्याचं दिसून येत आहे. संघात अव्वल दर्जाचे खेळाडू असतानाही भारताला सलग दोन सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळालं आहे. ज्यामुळे सर्वचजण भारतीय संघावर टीका करत आहेत. खासकरुन सर्व खापर कर्णधार विराटवर फुटत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक खास ट्विट करत विराटला दिलासा दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात पूर्णपणे अपयशी होत असल्याचं दिसून येत आहे. संघात अव्वल दर्जाचे खेळाडू असतानाही भारताला सलग दोन सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळालं आहे. ज्यामुळे सर्वचजण भारतीय संघावर टीका करत आहेत. खासकरुन सर्व खापर कर्णधार विराटवर फुटत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक खास ट्विट करत विराटला दिलासा दिला आहे.

1 / 4
राहुल यांच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'प्रिय विराट, हे लोक घृणा आणि तिरस्कार यांनी भरलेले आहेत. कारण यांना कोणी प्रेम करत नाही. पण त्यांना माफ करुन तू संघाला वाचव.'

राहुल यांच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'प्रिय विराट, हे लोक घृणा आणि तिरस्कार यांनी भरलेले आहेत. कारण यांना कोणी प्रेम करत नाही. पण त्यांना माफ करुन तू संघाला वाचव.'

2 / 4
सर्व संघाच्या तुलनेत विराट अधिक ट्रोल होण्यामागील कारण म्हणजे एकतर तो कर्णधार आहे. तसंच पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर मोहम्मद शमीवर त्याच्या धर्मावरुन टीका झाल्या असतानाही विराटने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काही विचित्र बुद्धिमतेच्या विराटला आणखीच ट्रोल केलं.

सर्व संघाच्या तुलनेत विराट अधिक ट्रोल होण्यामागील कारण म्हणजे एकतर तो कर्णधार आहे. तसंच पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर मोहम्मद शमीवर त्याच्या धर्मावरुन टीका झाल्या असतानाही विराटने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काही विचित्र बुद्धिमतेच्या विराटला आणखीच ट्रोल केलं.

3 / 4
धक्कादायक म्हणजे शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटसह त्याची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका यांच्याबद्दलही वाईट प्रतिक्रिया केल्या असल्याचं समोर आलं होतं.

धक्कादायक म्हणजे शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटसह त्याची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका यांच्याबद्दलही वाईट प्रतिक्रिया केल्या असल्याचं समोर आलं होतं.

4 / 4
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.