T20 World Cup मध्ये खराब कामगिरीनंतर राहुल गांधीचा विराटला सल्ला, म्हणाले…
टी20 विश्वचषकात सलग दोन सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ सध्या निराशामय असणार. अशावेळी कर्णधार विराटला आत्मविश्वास देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खास ट्विट केलं आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
