रोहित शर्मा होणार टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार, मात्र BCCI ची हिटमॅनसमोर महत्त्वाची अट
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडताच संघाची कमान कोणत्या खेळाडूकडे सोपवली जाईल असा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, बीसीसीआयने नवा कसोटी कर्णधार ठरवला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
