AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात ‘या’ खेळाडूंकडून टीम इंडियाला सर्वाधिक धोका, वन-डे, टी-20 मध्ये दमदार रेकॉर्ड

भारत आणि श्रीलंका दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना आजपासून सुरु होणार होता. पण कोरोनाच्या संकटामुळे सामने पुढे ढकलण्यात आले असून आता 18 जुलैपासून सुरु होणार आहेत. दोन्ही संघ मैदानात उतरुन धडाकेबाज कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 11:05 AM
Share
भारत श्रीलंका दौऱ्यातील सामने 18 जुलैपासून सुरु होणार आहेत. यामध्ये 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पण सामने सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला काही श्रीलंकन खेळाडूंच्या खेळाबाबत विचार करुन तशी रणनीती करणे गरजेचे आहे.

भारत श्रीलंका दौऱ्यातील सामने 18 जुलैपासून सुरु होणार आहेत. यामध्ये 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पण सामने सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला काही श्रीलंकन खेळाडूंच्या खेळाबाबत विचार करुन तशी रणनीती करणे गरजेचे आहे.

1 / 5
या खेळाडूंमध्ये सर्वांत पहिले नाव येते एकदिवसीय सामन्यांत भारताविरुद्ध दमदार बॅटिंग करणाऱ्या आणि श्रीलंकेच्या सध्याच्या संघातील सर्वाधिक धावा करणाऱ्या कुसल परेरा (Kusal Perera) याचे. कुसल परेराने आतापर्यंत  भारताविरुद्ध बरेच रन कुटले असून त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

या खेळाडूंमध्ये सर्वांत पहिले नाव येते एकदिवसीय सामन्यांत भारताविरुद्ध दमदार बॅटिंग करणाऱ्या आणि श्रीलंकेच्या सध्याच्या संघातील सर्वाधिक धावा करणाऱ्या कुसल परेरा (Kusal Perera) याचे. कुसल परेराने आतापर्यंत भारताविरुद्ध बरेच रन कुटले असून त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

2 / 5
भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा सध्याच्या श्रीलंका संघातील खेळाडू आहे अकिला धनंजया. त्याने आतापर्यंत 11 विकेट्स घेत भारताच्या दिग्गजांना तंबूत धाडले आहे.

भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा सध्याच्या श्रीलंका संघातील खेळाडू आहे अकिला धनंजया. त्याने आतापर्यंत 11 विकेट्स घेत भारताच्या दिग्गजांना तंबूत धाडले आहे.

3 / 5
एकदिवसीयसह टी-20 फॉर्मेटमध्येही भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा श्रीलंकन फलंदाज कुसल परेराच आहे. सध्या खेळणाऱ्या श्रीलंकन संघात भारताविरुद्ध त्याचा रेकॉर्ड सर्वात बेस्ट आहे. त्याने  215 धावा केल्या असल्याने एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही प्रकारात त्याच्या विकेटवर भारती गोलंदाजाना लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

एकदिवसीयसह टी-20 फॉर्मेटमध्येही भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा श्रीलंकन फलंदाज कुसल परेराच आहे. सध्या खेळणाऱ्या श्रीलंकन संघात भारताविरुद्ध त्याचा रेकॉर्ड सर्वात बेस्ट आहे. त्याने 215 धावा केल्या असल्याने एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही प्रकारात त्याच्या विकेटवर भारती गोलंदाजाना लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

4 / 5
श्रीलंकाच्या सध्याच्या संघात भारताविरुद्ध टी-20 प्रकारात सर्वाधिक विकेट डी. चामीरा याने घेतले आहेत. त्यामुळे टी-20 सामन्यात त्याच्याविरुद्ध फलंदाजी करताना भारतीय फलंदाजाना सावध खेळावे लागणार आहे.

श्रीलंकाच्या सध्याच्या संघात भारताविरुद्ध टी-20 प्रकारात सर्वाधिक विकेट डी. चामीरा याने घेतले आहेत. त्यामुळे टी-20 सामन्यात त्याच्याविरुद्ध फलंदाजी करताना भारतीय फलंदाजाना सावध खेळावे लागणार आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली