AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: हार्दिक पंड्याने खेळावं का?, दिग्गजांचं म्हणणं काय?

मागील काही काळापासून ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खास कामगिरी करत नसल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी एकट्याच्या जीवावर सामना जिंकवणारा हार्दीक अलीकडे मात्र आऊट ऑफ फॉर्म असल्याचं दिसतं आहे.

| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 5:24 PM
Share
हार्दिक पंड्या मागील काही काळापासून दुखापतीमुळे ग्रस्त आहे. तो गोलंदाजीही करत नसल्याने संघातील त्याचं स्थानहील धोक्यात आलं आहे. आता आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तो गोलंदाजी करणार अशी बातमी समोर येत आहे. मात्र आतापर्यंतच्या त्याच्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांचं त्याच्याबद्दलचं मत काय आहे, ते पाहूया...

हार्दिक पंड्या मागील काही काळापासून दुखापतीमुळे ग्रस्त आहे. तो गोलंदाजीही करत नसल्याने संघातील त्याचं स्थानहील धोक्यात आलं आहे. आता आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तो गोलंदाजी करणार अशी बातमी समोर येत आहे. मात्र आतापर्यंतच्या त्याच्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांचं त्याच्याबद्दलचं मत काय आहे, ते पाहूया...

1 / 5
भारताचे माजी खेळाडू आणि निवडकर्ता संदीप पाटील यांनी पंड्याच्या बाबतीत निवडकर्त्यांना सुनवलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले,"अंतिम 11 मध्ये कोण खेळणार याची निवड कर्णधार आणि निवडकर्तेच करतात. त्यात पंड्या मागील काही दिवसांपासून गोलंदाजी करत नसतानाही त्याला संघात स्थान दिलं जात आहे. किमान त्याची फिटनेस टेस्ट होणे गरजेचे होते."

भारताचे माजी खेळाडू आणि निवडकर्ता संदीप पाटील यांनी पंड्याच्या बाबतीत निवडकर्त्यांना सुनवलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले,"अंतिम 11 मध्ये कोण खेळणार याची निवड कर्णधार आणि निवडकर्तेच करतात. त्यात पंड्या मागील काही दिवसांपासून गोलंदाजी करत नसतानाही त्याला संघात स्थान दिलं जात आहे. किमान त्याची फिटनेस टेस्ट होणे गरजेचे होते."

2 / 5
भारताचे माजी गोलंदाज आणि मुंबई क्रिकेट संघाचे  (एमसीए) मुख्य निवडकर्ता सलील अंकोला यांनीही पंड्याबद्दल आपलं मत माडलं.  टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले,"जर पंड्या गोलंदाजी नसेल करत तर तो कोणत्याच टीममध्ये फिट बसत नाही. ज्यालाही क्रिकेटबद्दल थोडंही कळंत तो हार्दीकच्या जागी शार्दूलला संघात स्थान देईल.''

भारताचे माजी गोलंदाज आणि मुंबई क्रिकेट संघाचे (एमसीए) मुख्य निवडकर्ता सलील अंकोला यांनीही पंड्याबद्दल आपलं मत माडलं. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले,"जर पंड्या गोलंदाजी नसेल करत तर तो कोणत्याच टीममध्ये फिट बसत नाही. ज्यालाही क्रिकेटबद्दल थोडंही कळंत तो हार्दीकच्या जागी शार्दूलला संघात स्थान देईल.''

3 / 5
भारताचे माजी क्रिकेटपटू  दिलीप दोषी यांनी पंड्याबद्दल बोलताना म्हणाले की,'काही खेळाडू त्यांच्या भूतकाळातील प्रदर्शनाच्या जोरावर खेळतात. पण भूतकाळाप्रमाणे त्यांनी आताही चांगलं काम करणं अपेक्षित आहे. यावेळी त्यांनी भुवनेश्वरचंही नाव घेतलं.''

भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोषी यांनी पंड्याबद्दल बोलताना म्हणाले की,'काही खेळाडू त्यांच्या भूतकाळातील प्रदर्शनाच्या जोरावर खेळतात. पण भूतकाळाप्रमाणे त्यांनी आताही चांगलं काम करणं अपेक्षित आहे. यावेळी त्यांनी भुवनेश्वरचंही नाव घेतलं.''

4 / 5
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुख्य निवडकर्ते दिलीप वेंगसरकर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, ''पंड्याच्या खेळण्याबाबत फिजीओ आणि संघ व्यवस्थापनच योग्य तो निर्णय घेतील.''

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुख्य निवडकर्ते दिलीप वेंगसरकर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, ''पंड्याच्या खेळण्याबाबत फिजीओ आणि संघ व्यवस्थापनच योग्य तो निर्णय घेतील.''

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली