AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील बेरोजगारीचे वास्तव समजून घ्या एका क्लीकवर

Unemployment in India : वाढती बेरोजगारी ही भारतामधील एक प्रमुख समस्या आहे. भारतामध्ये आज लाखो तरुण नोकरीच्या शोधात आहेत. विशेष: सुशिक्षित तरुणांची यामध्ये संख्या मोठी असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. आज आपण भारतातील बेरोजगारीचे वास्तव समजून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 4:58 PM
Share
 भारतामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी आहे. डेटा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये डिसेंबर 2021 पर्यंत बेरोजगारांची संख्या तब्बल 5.3 कोटी इतकी होती.

भारतामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी आहे. डेटा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये डिसेंबर 2021 पर्यंत बेरोजगारांची संख्या तब्बल 5.3 कोटी इतकी होती.

1 / 5
 5.3 कोटी बेरोजगारांपैकी 3. 5 कोटी लोक असे आहेत जे कायमस्वरूपी रोजगाराच्या शोधात आहेत. यामध्ये महिलांची संख्या देखील मोठी असून, सध्या 80 लाख महिला कामाच्या शोधात आहे.

5.3 कोटी बेरोजगारांपैकी 3. 5 कोटी लोक असे आहेत जे कायमस्वरूपी रोजगाराच्या शोधात आहेत. यामध्ये महिलांची संख्या देखील मोठी असून, सध्या 80 लाख महिला कामाच्या शोधात आहे.

2 / 5
 तसेच यातील 1.7 कोटी लोक असे आहेत जे लोक बेरोजगार आहेत, मात्र सध्या ते रोजगाराच्या शोधात नाहीत. यामध्ये महिलांची संख्या 90 लाख इतकी आहे.

तसेच यातील 1.7 कोटी लोक असे आहेत जे लोक बेरोजगार आहेत, मात्र सध्या ते रोजगाराच्या शोधात नाहीत. यामध्ये महिलांची संख्या 90 लाख इतकी आहे.

3 / 5
 जागितक बँकेच्या अहवालानुसार कोविडच्या काळात जागासह भारतामध्ये बेरोजगारीच्या प्रामाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू पुन्हा एकदा रोजगार वाढत आहे.

जागितक बँकेच्या अहवालानुसार कोविडच्या काळात जागासह भारतामध्ये बेरोजगारीच्या प्रामाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू पुन्हा एकदा रोजगार वाढत आहे.

4 / 5
 रोजगारच्या जागतिक मानकापर्यंत पोहोचायचे असेल तर भारताला आणखी  187.5 दशलक्ष रोजगार वाढवण्याची आवश्यकता आहे.

रोजगारच्या जागतिक मानकापर्यंत पोहोचायचे असेल तर भारताला आणखी 187.5 दशलक्ष रोजगार वाढवण्याची आवश्यकता आहे.

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.