AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील बेरोजगारीचे वास्तव समजून घ्या एका क्लीकवर

Unemployment in India : वाढती बेरोजगारी ही भारतामधील एक प्रमुख समस्या आहे. भारतामध्ये आज लाखो तरुण नोकरीच्या शोधात आहेत. विशेष: सुशिक्षित तरुणांची यामध्ये संख्या मोठी असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. आज आपण भारतातील बेरोजगारीचे वास्तव समजून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 4:58 PM
Share
 भारतामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी आहे. डेटा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये डिसेंबर 2021 पर्यंत बेरोजगारांची संख्या तब्बल 5.3 कोटी इतकी होती.

भारतामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी आहे. डेटा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये डिसेंबर 2021 पर्यंत बेरोजगारांची संख्या तब्बल 5.3 कोटी इतकी होती.

1 / 5
 5.3 कोटी बेरोजगारांपैकी 3. 5 कोटी लोक असे आहेत जे कायमस्वरूपी रोजगाराच्या शोधात आहेत. यामध्ये महिलांची संख्या देखील मोठी असून, सध्या 80 लाख महिला कामाच्या शोधात आहे.

5.3 कोटी बेरोजगारांपैकी 3. 5 कोटी लोक असे आहेत जे कायमस्वरूपी रोजगाराच्या शोधात आहेत. यामध्ये महिलांची संख्या देखील मोठी असून, सध्या 80 लाख महिला कामाच्या शोधात आहे.

2 / 5
 तसेच यातील 1.7 कोटी लोक असे आहेत जे लोक बेरोजगार आहेत, मात्र सध्या ते रोजगाराच्या शोधात नाहीत. यामध्ये महिलांची संख्या 90 लाख इतकी आहे.

तसेच यातील 1.7 कोटी लोक असे आहेत जे लोक बेरोजगार आहेत, मात्र सध्या ते रोजगाराच्या शोधात नाहीत. यामध्ये महिलांची संख्या 90 लाख इतकी आहे.

3 / 5
 जागितक बँकेच्या अहवालानुसार कोविडच्या काळात जागासह भारतामध्ये बेरोजगारीच्या प्रामाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू पुन्हा एकदा रोजगार वाढत आहे.

जागितक बँकेच्या अहवालानुसार कोविडच्या काळात जागासह भारतामध्ये बेरोजगारीच्या प्रामाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू पुन्हा एकदा रोजगार वाढत आहे.

4 / 5
 रोजगारच्या जागतिक मानकापर्यंत पोहोचायचे असेल तर भारताला आणखी  187.5 दशलक्ष रोजगार वाढवण्याची आवश्यकता आहे.

रोजगारच्या जागतिक मानकापर्यंत पोहोचायचे असेल तर भारताला आणखी 187.5 दशलक्ष रोजगार वाढवण्याची आवश्यकता आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.