
राज्यात 90 टक्के लसीकरण पूर्ण : राजेश टोपे
कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. राहिलेलं लसीकरण पूर्ण करावं, राज्यातील जनेतला आवाहन राजेश टोपे यांनी केले.
मुंबई : कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. राहिलेलं लसीकरण पूर्ण करावं, राज्यातील जनेतला आवाहन राजेश टोपे यांनी केले. सध्या कोरोनाबाधित असणारे लोक 86 टक्के लोक कोरोनाबाधित आहेत. सध्या लोकांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. तर 15 ते 18 लसीकरणासाठी कोवॅक्सिन द्यायची आहे. महिनाभराच्या स्टॉकसाठी केंद्राकडे लस मागितली आहे.दररोज 8 लाख लोकांना लस देत आहोत. ज्या जिल्ह्यात राज्याच्या सरासरीपेक्षा लसीकरण कमी झालंय तिथं पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
Related Video
मुंबईकरांनो रविवारी प्रवास करताना सावधान, या मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने, हेड टू हेड रेकॉर्ड काय?
Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?
दररोज एक ग्लास 'हे' पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात
10 रुपयांची पाण्याची बाटली इस्रायलमध्ये कितीला मिळते? तहानच विसराल..
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
शनि मंदिरात गावकरी गेट खुला
नारळी सप्ताहाला म्हसोबाची वाडी येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ
नवसाला पावणाऱ्या 'अवचित हनुमान' या तीर्थक्षेत्राची ख्याती माहितीये? घ्या जाणून
लग्नाच्या अक्षता पडत असतानाच वरुण राजाचे आगमन, व्हिडीओ पाहून म्हणाल...
सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मिळाल्यानंतर आणखी एक रील व्हायरल