
राज्यात 90 टक्के लसीकरण पूर्ण : राजेश टोपे
कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. राहिलेलं लसीकरण पूर्ण करावं, राज्यातील जनेतला आवाहन राजेश टोपे यांनी केले.
मुंबई : कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. राहिलेलं लसीकरण पूर्ण करावं, राज्यातील जनेतला आवाहन राजेश टोपे यांनी केले. सध्या कोरोनाबाधित असणारे लोक 86 टक्के लोक कोरोनाबाधित आहेत. सध्या लोकांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. तर 15 ते 18 लसीकरणासाठी कोवॅक्सिन द्यायची आहे. महिनाभराच्या स्टॉकसाठी केंद्राकडे लस मागितली आहे.दररोज 8 लाख लोकांना लस देत आहोत. ज्या जिल्ह्यात राज्याच्या सरासरीपेक्षा लसीकरण कमी झालंय तिथं पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
Related Video
मोठी बातमी! महायुतीमध्ये मोठा ड्रामा; भुसे, सामंत अॅक्शन मोडमध्ये
इंदोरीकर महाराजांच्या जावयाचा वाढदिवस थाटात साजरा, Photo
फ्रिजमध्ये कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात? फक्त श्रीमंत लोकांना माहिती
मान्सूनचा नवा अंदाज, या दिवशी केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी येणार?
मोठी खळबळ! अभिजीत दिपकेला एअरपोर्टवरच.. वकिल असीम सरोदेंचा खळबळजनक...
मोठी खळबळ! अभिजीत दिपकेला एअरपोर्टवरच.. वकिल असीम सरोदेंचा खळबळजनक...
आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत
हैराण करणारी बातमी! ऐकीकडे द्विपक्षीय व्यापाराची चर्चा अन्... अमेरिका
महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय
शिवसेना विलिनीकरणावर अब्दुल सत्तारांचे खळबळजवक वक्तव्य, थेट म्हणाले...
दिल्लीमध्ये भीषण आग, 21 जणांचा मृत्यू
इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा, प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात..
कांदळवन नष्ट करून तयार केला अनधिकृत रस्ता- वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर प्रकार
वेस्टन एक्सप्रेस हायवेवर 4 गाड्यांचा अपघात
पहिल्याच पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली; मुंबईकरांची चिंता वाढली