Marathi News Videos After Marathwada, Western Maharashtra and North Maharashtra hit, farmers suffer huge losses, now demand government help

Maharashtra Flood : सरकार ऐका हा शेतकऱ्यांचा आक्रोश… मदत नको पण थट्टा थांबावा, बळीराजाचा का होतोय संताप?
आपल्या भाषणात कायम गावगाड्यांचा कैवार घेणारे सदाभाऊ अख्खा गावगाडा उद्ध्वस्त झाल्यानंतर उगवले. एरवी सदाभाऊ वारंवार शेण मातीतला माणूस म्हणून घेतात. मात्र तेच शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकायला पोहोचले नाहीत.
180 रुपयात गुंठाभर शेतीची दुरुस्ती होते का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केलाय. मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र
आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शेकडो हेक्टरवरची ही शेती भुईसपाट झाली आहे. शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय. मात्र अद्यापही सरकारकडून त्याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. या आक्रोशानंतर तरी सरकार पंचनामे आणि औपचारिक पाहण्यांचा आग्रह सोडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठे निर्णय घेईल, अशी आशा आहे. कारण मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अन् उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसलाय. यामुळे शेतकऱ्याला काय करू आणि काय नको… असं झालं असून एकच संताप पाहायला मिळतोय.
Published on: Sep 29, 2025 11:17 AM
Related Video
भारत आयर्लंड दोन्ही संघांकडून खेळला हा खेळाडू, 9 शतक 253 विकेट घेतल्या
केतन अग्रवालच्या हत्येसाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला?
जुलैमध्ये लाँच होणाऱ्या Nothing Phone 4b स्मार्टफोनमध्ये काय आहे खास
मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदारांची दांडी
घर, पैसा, गाडी, चार राशींच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी, वाचा काय होणार
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट