
द्वेष,व्यक्तिगत आरोपांची धुळवड लोकशाहीत अभिप्रेत नसते : Balasaheb Thorat
सध्या सुरू असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. मात्र ही राजकीय धुळवड योग्य नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
माणसामाणसात भेद निर्माण करणं, विष कालवणं हे राज्यघटनेस मान्य नाही. म्हणून भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं असावं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण आहे. नंतर ती नसायला हवी. सध्या सुरू असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. मात्र ही राजकीय धुळवड योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
Related Video
IPL प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता एका संघाला किती सामने जिंकावे लागतील?
75 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, ऐकताच प्रियकराच्या आठवणीत रमून जातं मन
T20i World Cup 2026 स्पर्धेसाठी टीम जाहीर, अनुभवी खेळाडूचा पत्ता कट
सोन्याचा भाव थेट 200000 रुपये? सरकारच्या एका निर्णयाने दागिन्यांची...
CM फडणवीस संतापले... फोन करून अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं...
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी