
द्वेष,व्यक्तिगत आरोपांची धुळवड लोकशाहीत अभिप्रेत नसते : Balasaheb Thorat
सध्या सुरू असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. मात्र ही राजकीय धुळवड योग्य नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
माणसामाणसात भेद निर्माण करणं, विष कालवणं हे राज्यघटनेस मान्य नाही. म्हणून भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं असावं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण आहे. नंतर ती नसायला हवी. सध्या सुरू असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. मात्र ही राजकीय धुळवड योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
Related Video
वरुण धवनची दीड वर्षांची लेक गंभीर आजाराच्या विळख्यात, म्हणाला....
रितेश देशमुखचा डबल झटका; टॉपचे 2 स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर
रुपाली चाकणकर यांचा पाय खोलात, चाकणकर यांना SIT कडून समन्स
जिओच्या या प्लॅनमध्ये मिळतात 35100 रुपयांचे गूगल जेमिनी प्रोचे फायदे
अमेरिकेचा टप्प्यात कार्यक्रम, किम जोंगने उडवली जगाची झोप, थेट अमेरिका.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता