
Special Report | राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचं रोखठोक उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी याबाबत उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पाठवलेल्या पत्राला पत्राने उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचं राज्यपालांनी म्हटलं होतं. त्यानुसार कार्यवाही करुन आपल्याला कळवावे, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी याबाबत उत्तर दिलं आहे.
Published on: Jul 02, 2021 10:27 PM
Related Video
समय रैना पुरता गोत्यात, सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ती एक चूक भोवली
संध्याकाळनंतर या 6 वस्तू खरेदी करणे टाळावे, अशी मान्यता
स्वप्नात जेवण, स्वयंपाक किंवा अन्न दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या
Recharge : जिओ की एअरटेल? 449 रूपयांचा कुणाचा प्लॅन फायदेशीर?
बुमराहचं तीन वर्षानंतर पुनरागमन, इंग्लंडमध्ये मोडला मोठा विक्रम
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
मुंबई पवई निटी परिसरातील पुन्हा आढळली मगर, वनविभागाने केली सुटका..
नालासोपारा:- राजोडीच्या समुद्र किनाऱ्यावर मद्यधुंद कार चालकाची जीवघेणी स्टंटबाजी
नागपुरात उद्यानात चक्क गांजाच्या झाडांची लागवड
मालेगाव, नांदगावच्या वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची उत्सुकता
चंद्रपूर जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाचा खंड, कोवळ्या पिकांसाठी शेतकऱ्यांची धडपड