
India Pakistan Conflict : पाकिस्तानला पाण्याचा थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
India Stops Chenab River Water : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. त्यानंतर आता चिनाब नदीचं पाणी देखील रोखण्यात आलेलं आहे.
भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर आता भारताने आता पाकिस्तानला जाणारं चिनाब नदीचं पाणी रोखलं आहे. इतकंच नाही तर भारत आता काश्मीरच्या किशनगंगा धरणातलं पाकिस्तानला जाणारं झेलम नदीचं पाणी देखील रोखण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. टीव्ही9 च्या प्रतिनिधीने चिनाब नदीच्या पत्रात जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. याच नदीतून पाणी पाकिस्तानच्या सियालकोट भागात जात होतं. मात्र आता हे पाणी थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे पाण्यावाचून हाल होणार आहेत.
Published on: May 05, 2025 3:52 PM
Related Video
ट्रकवर Use Dipper at night असं का लिहिलं जातं? कंडोमसोबत आहे कनेक्शन
वैभवने आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात मोडले तीन विक्रम
जेवणानंतर लिंबू-आल्याचे पेय पिणे ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या
देशातील अव्वल 5 IT कंपन्यांचे मार्केट कॅप आता 'आरआयएल'च्या बरोबरीने
अपघातानंतर गॅस टँकरला भीषण आग, चालकासह दोघांचा मृत्यू, जळगाव हादरलं
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना