
India Pakistan Conflict : पाकिस्तानला पाण्याचा थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
India Stops Chenab River Water : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. त्यानंतर आता चिनाब नदीचं पाणी देखील रोखण्यात आलेलं आहे.
भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर आता भारताने आता पाकिस्तानला जाणारं चिनाब नदीचं पाणी रोखलं आहे. इतकंच नाही तर भारत आता काश्मीरच्या किशनगंगा धरणातलं पाकिस्तानला जाणारं झेलम नदीचं पाणी देखील रोखण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. टीव्ही9 च्या प्रतिनिधीने चिनाब नदीच्या पत्रात जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. याच नदीतून पाणी पाकिस्तानच्या सियालकोट भागात जात होतं. मात्र आता हे पाणी थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे पाण्यावाचून हाल होणार आहेत.
Published on: May 05, 2025 3:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या दोन मोठ्या मागण्या
आचार्य चाणक्य यांचा सक्सेस मंत्रा, या चार गोष्टी फॉलो केल्या की यश...
कोरोनाला जेरीस आणणाऱ्या कंपनीने कॅन्सरवर मात करणारी नवीन लस शोधली
चार राशींच्या आयुष्यात चांगले दिवस आले, नशिबाचे दार खुले होणार
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
नवेगावबांध-धाबेपवनी रस्त्याच्या दूरवस्थेविरोधात नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
भोर ते निघूडघर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरले
जीर्ण खोल्या, तुटलेले दरवाजे; पैठण तालुक्यातील पैठणखेडा आश्रमशाळेत अस्वच्छतेचा कळस
पावसाअभावी परळीत सोयाबीन, कापूस धोक्यात; शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची हाक
केदारगुडामध्ये श्रावण मासानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी