Marathi News Videos Jayant patil criticizes cbi and central government over fir against anil deshmukh

JAYANT PATIL
देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील
देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी सीबीआयने एफआरआय दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापासुद्धा टाकण्यात आला. या प्रकारामुळे महाविकासा आघाडीच्या नेत्यांनी गंभीर टीका केली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देशात न्याय राहिलेला नाही. सध्या देशात तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडणार का? तसं झालं तर काय?
चिखला गावातील घटनेवरून वाघमारेंचे जरांगे पाटलांवर गंभीर आरोप
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या
कारागिरांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा, जाणून घ्या
GK : हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं; जमीन खोदताच...