
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून महिनाभर पाणीकपात लागू
Mumbai Water cut : संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. महिनाभर संपूर्ण मुंबईत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : पुढचा महिनाभर मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. कारण संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. पुढचा महिनाभर संपूर्ण मुंबईत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाण्याच्या कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे शहरात होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाणीपुरवठ्यात 31 मार्चपासून अंदाजे 30 दिवस 15 टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
Published on: Mar 29, 2023 10:14 AM
Related Video
'सर्किट'ने 14 वर्षांनंतर विकलं दुकान; कमावला तीन पटींहून अधिक नफा
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण, नागपूरच्या...
'ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय,मध्यरात्री धमकीचा फोन; पोलीस दलात खळबळ
सूनेकडून गंभीर आरोप, अटकेपूर्वीच विनायक राऊतांनी उचललं मोठं पाऊल
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर