
चंद्रकांतदादांना हटवायचं की फडणवीसांना हटवायचं?, भाजपमध्ये खदखद, घरवापसीचा कार्यक्रम लवकरच
दोन वर्षानंतरही सरकार पाडता आलं नाही. त्यामुळे भाजप हतबल झालं आहे. आमदार खरेदीचा कार्यक्रम येथे करता आला नाही. त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांना हटवायचं की देवेंद्र फडणवीसांना हटवायचं अशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये आता खदखद सुरू झाली आहे.
मुंबई: दोन वर्षानंतरही सरकार पाडता आलं नाही. त्यामुळे भाजप हतबल झालं आहे. आमदार खरेदीचा कार्यक्रम येथे करता आला नाही. त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांना हटवायचं की देवेंद्र फडणवीसांना हटवायचं अशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये आता खदखद सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेकजण पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक असून लवकरच घरवापसीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
Published on: Nov 28, 2021 11:57 AM
Related Video
या अभिनेत्रीसोबत रात्री रस्त्यामध्ये झालं गैरवर्तन, शेअर केला Video
सुपरस्टार हिरो,13 वर्षांच्या मुलीचं भरदिवसा अपहरण! हॉटेलमध्ये नेलं अन्
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
जुलै महिन्यात मध्यमवर्गीयांच्या खिशाचा ताण वाढणार; एका कारणामुळे...
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
ब्राह्मणगाव आहेर वस्तीमध्ये बिबट्याची दहशत कायम ; घराच्या आवारात बिबट्याचा मुक्त संचार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे पुनरागमन; भातशेतीला मिळणार संजीवनी
जळगाव जिल्ह्यातील 35 गावांमध्ये दूषित पाणी, सर्वेक्षणातून समोर
नवी मुंबईतील एपीएमसीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणीच पाणी
अक्कलकोटमध्ये पारंपरिक कारहुनवी उत्साहात साजरा