
खड्डे खोदले अन् स्वत:ला गाढून घेतलं, शिंदे सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय...
उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास हिरावला. अशात शेतकरी हवालदिल झालाय. ऐन दिवाळीत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. पीकविमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा विमा सरकारने दिला नाही. त्यामुळे आंदोलन केल्याचं हे शेतकरी सांगत आहेत. शेतात खड्डे खोदून स्वत:ला गाढून घेत शेतकरी हे आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीपासून म्हणजे मागच्या चार दिवसापासून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
Related Video
मार्केटच्या घसरणीत 'हे' 10 शेअर्स चमकणार! ब्रोकरेज हाऊसकडून मोठा दावा
कारच्या व्हील अलाइनमेंट बिघडल्यास सुरू होतात 'या' मोठ्या समस्या
केकेआरकडून पराभूत झाल्यानंतर शुबमन गिलने असं केलं पराभवाचं विश्लेषण
कोलकाता नाईट रायडर्सने गुजरातला केलं पराभूत, प्लेऑफचा गुंता वाढला
होर्मुझ स्ट्रेटवर इराणचा नवा डाव, केवळ याच देशांना मिळणार फायदा....
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
बीड - गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक, मराठवाड्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ
माळशिरस - निमगाव : 75 वर्षांच्या अजोबांनी गजीढोलावर धरला ताल
नीट पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन उघड; प्रा.पी व्ही कुलकर्णींच्या घराची चर्चा
नांदगाव येथील नस्तनपूर येथे शनीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
संगमनेर : 65 वर्षीय गंगुबाईंनी बिबट्या कोंडला घरात