
खड्डे खोदले अन् स्वत:ला गाढून घेतलं, शिंदे सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय...
उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास हिरावला. अशात शेतकरी हवालदिल झालाय. ऐन दिवाळीत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. पीकविमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा विमा सरकारने दिला नाही. त्यामुळे आंदोलन केल्याचं हे शेतकरी सांगत आहेत. शेतात खड्डे खोदून स्वत:ला गाढून घेत शेतकरी हे आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीपासून म्हणजे मागच्या चार दिवसापासून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
Related Video
टॉसच्यावेळी केकेआरचा गेम का? हार्दिकने नाणं हवेत उडवलं पण..
प्रसिद्ध गायकाचा स्टेजवर किळसवाणा प्रकार; चाहत्यावर थुंकला अन्..
भोंदू बाबा अशोक खरातच्या पापाचा घडा भरला, 17 मार्चपासून काय काय घडलं?
40 व्या वर्षी सोनम कपूर दुसऱ्यांदा झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...
सोमवारी सकाळीच गुड न्यूज ! सोन्याच्या दरात चांगलीच घसरण, आजचे भाव..
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
Solapur : दौलत शितोळे यांना भटक्यांचे नेतृत्व म्हणून विधानपरिषदेत घ्यावं, समाजबांधवांची मागणी
Malegaon: लाखो भाविकांची जेवणाची व्यवस्था, गुरुदेव भक्त मंडळाचा उपक्रम
नवी मुंबई : हॉटेल मधील बाऊन्सरची ग्राहकाला मारहाण
नाशिक : सूर्य तळपला, पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिंपडण्याची वेळ
लातूर जिल्ह्यातल्या आशिव गावात पाईपलाईनने गॅसचा पुरवठा