
खड्डे खोदले अन् स्वत:ला गाढून घेतलं, शिंदे सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय...
उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास हिरावला. अशात शेतकरी हवालदिल झालाय. ऐन दिवाळीत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. पीकविमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा विमा सरकारने दिला नाही. त्यामुळे आंदोलन केल्याचं हे शेतकरी सांगत आहेत. शेतात खड्डे खोदून स्वत:ला गाढून घेत शेतकरी हे आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीपासून म्हणजे मागच्या चार दिवसापासून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्च प्रस्तावाला समितीचा ब्रेक
अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या दोन मोठ्या मागण्या
आचार्य चाणक्य यांचा सक्सेस मंत्रा, या चार गोष्टी फॉलो केल्या की यश...
कोरोनाला जेरीस आणणाऱ्या कंपनीने कॅन्सरवर मात करणारी नवीन लस शोधली
चार राशींच्या आयुष्यात चांगले दिवस आले, नशिबाचे दार खुले होणार
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
येवल्यात कोथिंबिरीला कवडीमोल भाव; शेतकऱ्याने दीड एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटावेटर
महाबळेश्वर : रस्त्यांची झाली चाळण, सह्याद्री ट्रेकर्सने सुरु केली खड्डे भरो मोहिम
नवेगावबांध-धाबेपवनी रस्त्याच्या दूरवस्थेविरोधात नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
भोर ते निघूडघर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरले
जीर्ण खोल्या, तुटलेले दरवाजे; पैठण तालुक्यातील पैठणखेडा आश्रमशाळेत अस्वच्छतेचा कळस