
India – Pakistan Conflict : भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
घाबरलेल्या पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीत अलर्ट करण्यासाठी हा सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या विचाराच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडलेली आहे. खैबर पख्तूनख्व्वा यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पाकिस्तानला आता लेबनॉन प्रमाणे हल्ल्याची भीती वाटते आहे. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी याने पाकच्या नागरिकांना हा इशारा दिला आहे. 24 तासातून एकदा नागरिकांनी आपले फोन बंद करावेत असं जावेद चौधरीने सांगितलं आहे. भारत डिजिटल हल्ला करू शकतो असंही त्याने म्हंटलं आहे.
Published on: May 01, 2025 4:12 PM
Related Video
सूर्यकुमारचा टी 20 कर्णधारपदावरुन पत्ता कट;टीममधूनही डच्चू मिळणार!
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया तिसरा आणि अंतिम सामना, कोण जिंकणार मालिका?
आधी बंड, आता ओक्के, मुख्यमंत्र्यांना भेटताच सत्तार म्हणाले, उद्याच...
इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी सज्ज, किती वाजता सुरुवात होणार?
क्रीडांगणांचा विकास होणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ