
India – Pakistan Conflict : भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
घाबरलेल्या पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीत अलर्ट करण्यासाठी हा सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या विचाराच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडलेली आहे. खैबर पख्तूनख्व्वा यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पाकिस्तानला आता लेबनॉन प्रमाणे हल्ल्याची भीती वाटते आहे. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी याने पाकच्या नागरिकांना हा इशारा दिला आहे. 24 तासातून एकदा नागरिकांनी आपले फोन बंद करावेत असं जावेद चौधरीने सांगितलं आहे. भारत डिजिटल हल्ला करू शकतो असंही त्याने म्हंटलं आहे.
Published on: May 01, 2025 4:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्च प्रस्तावाला समितीचा ब्रेक
अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या दोन मोठ्या मागण्या
आचार्य चाणक्य यांचा सक्सेस मंत्रा, या चार गोष्टी फॉलो केल्या की यश...
कोरोनाला जेरीस आणणाऱ्या कंपनीने कॅन्सरवर मात करणारी नवीन लस शोधली
चार राशींच्या आयुष्यात चांगले दिवस आले, नशिबाचे दार खुले होणार
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
येवल्यात कोथिंबिरीला कवडीमोल भाव; शेतकऱ्याने दीड एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटावेटर
महाबळेश्वर : रस्त्यांची झाली चाळण, सह्याद्री ट्रेकर्सने सुरु केली खड्डे भरो मोहिम
नवेगावबांध-धाबेपवनी रस्त्याच्या दूरवस्थेविरोधात नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
भोर ते निघूडघर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरले
जीर्ण खोल्या, तुटलेले दरवाजे; पैठण तालुक्यातील पैठणखेडा आश्रमशाळेत अस्वच्छतेचा कळस