पाच राज्यांच्या निवडणुकीत अपयश आल्यास राष्ट्रपती राजवट लागू करतील : शिवसेना

| Updated on: May 02, 2021 | 9:12 AM

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.

Follow us on

YouTube video player