राज्यातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra political crisis) आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमचं घटनेवर प्रेम आहे. पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. ही सुनावणी सलग होणार आहे. त्यामुळे ती महत्वाची आहे. व्हॅलेंटाईन डेचा दिवस आहे. त्यामुळे सगळं काही प्रेमाने होईल, असं संजय राऊत म्हणालेत.