
Video | नारायण राणे यांनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीच केलं नाही – विनायक राऊत
शिवसेना नेते विनायक राऊत यांनी चिपी विमातळाच्या मुद्द्यावरुन भाजप मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीच केलं नाही, असा आरोप राऊत यांनी केलाय.
मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्षे काहीच केलं नाही, असा आरोप राऊत यांनी केलाय. तसेच येत्या 7 ऑक्टोबरपासूनच चिपी विमान उड्डाण प्रवास सुरु होणार आहे. चीपी विमानतळावरील उड्डाणाचं सगळं श्रेय हे कोकणवसीयांचं आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.
Related Video
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
वाजवा रे वाजवा... आमिरच्या तिसऱ्या लग्नाला थेट विदेशी पाहुणे
वडिलांच्या अंत्यविधीला मुलगा हजर नसणार? इराणच्या सुप्रीम लीडरना भीती ?
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...