
Video | नारायण राणे यांनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीच केलं नाही – विनायक राऊत
शिवसेना नेते विनायक राऊत यांनी चिपी विमातळाच्या मुद्द्यावरुन भाजप मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीच केलं नाही, असा आरोप राऊत यांनी केलाय.
मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्षे काहीच केलं नाही, असा आरोप राऊत यांनी केलाय. तसेच येत्या 7 ऑक्टोबरपासूनच चिपी विमान उड्डाण प्रवास सुरु होणार आहे. चीपी विमानतळावरील उड्डाणाचं सगळं श्रेय हे कोकणवसीयांचं आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.
Related Video
'या' फळापासून बनवा हेल्दी होममेड टुटी-फ्रुटी, जाणून घ्या रेसिपी
चहात आलं टाकण्याऐवजी मिक्स करा 'ही' एक गोष्ट, चव आणि आरोग्याचा मिलाफ
लखनौ विरुद्धचा पराभव महागात, चेन्नईचं प्लेऑफचं गणित फिस्कटलं!
ब्लु आर्मीचे 4 सामने-15 खेळाडू, श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
मार्शची तडाखेदार खेळी, चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, लखनौकडून हिशोब
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
शिंदखेडा तालुक्यात पाणीटंचाई; धांदरणे आणि डाबली गावाची तहान टँकरवर!
इचलकरंजीत पाईपलाईनला मोठी गळती; लाखो लीटर पाणी वाया
Chalisgaon : चाळीसगावात भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामन्यांनी कसं जगावं?
Jalgaon : सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
पुणे - सातारा : नीरा नदीकाठी दत्त घाटावर होणाऱ्या कीर्तन महोत्सवाला पावसाचा फटका