Marathi News Videos Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Former Transport Minister Anil Parab ED High Court Dapoli Sai Resort

अनिल परब यांना मोठा दिलासा; 28 एप्रिलपर्यंत संरक्षण
परब हे दापोली येथील बेकायदा हॉटेल बांधकाम प्रकरणी आरोपी आहेत. तसेच या संदर्भात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोपही त्यांच्यावर आहेत
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीकडून कारवाईचा ससेमिरा सुरूच आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश देताना 28 एप्रिलपर्यंत कारवाईपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे परब यांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. आजची सुनावणी वेळेअभावी तहकूब झाल्याने उच्च न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिला आहे. परब हे दापोली येथील बेकायदा हॉटेल बांधकाम प्रकरणी आरोपी आहेत. तसेच या संदर्भात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोपही त्यांच्यावर आहेत. त्या प्रकरणी झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश ईडीला देण्यात आले आहेत. याच्याआधी ही याप्रकरणी 19 एप्रिल रोजी सुनावणी पार पडली होती.
Published on: Apr 19, 2023 4:00 PM
Related Video
सरकारचा शेतकर्यांना मोठा दिलासा, शेती कामासाठी इतके डिझेल मिळणार
अमिताभ बच्चन, आमिर खान सोबत काम करणारा निघाला खुनी, 12 वर्षांनी...
मी डोक्याला तेल लावणंही बंद केलंय, निवडणुका असेपर्यंत...; मनोज जरांगे
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
50 मिनिटाच्या खोळंब्यानंतर चाकरमान्यांची सुटका... सकाळी सकाळीच अॅक्वा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मुंबईकरांना मनस्ताप, ॲक्वा मेट्रोची वाहतूक विस्कळीत, गाड्या 8-10 मिनिटे उशिराने
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही
वर्ध्यात ४६ डिग्री तापमान, झळा कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे