
भाषणं करुन सत्ता मिळत नाहीः सचिन आहिर
मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे,ही सत्ता टिकून आहे ती, मुंबईकरांच्या विश्वासामुळे. त्यामुळे कालच्या मेळाव्यात जी घोषणा करण्यात आली आहे, त्याचा काही परिणाम मुंबई महानगरपालिकेवर होणार नाही.
मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे,ही सत्ता टिकून आहे ती, मुंबईकरांच्या विश्वासामुळे. त्यामुळे कालच्या मेळाव्यात जी घोषणा करण्यात आली आहे, त्याचा काही परिणाम मुंबई महानगरपालिकेवर होणार नाही. कारण येथील लोकांना माहिती आहे. कालच्या सभेत जी वक्तव्य करण्यात आली ती का आणि कशी करण्यात आली आहेत, त्याचा संदर्भ अनेकांना समजला आहे. त्यामुळे फक्त वक्तव्य करुन सत्ता मिळत नसतात अशी टीका शिवसेनेचे नेते सचिन आहिर यांनी केली. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, आणि त्या निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येणार असा विश्वासही सचिन आहिर यांनी व्यक्त केला.
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,