
Jalgaon : गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. धरणातून गिरणा नदी पात्रात 7128 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. धरणातून गिरणा नदी पात्रात 7128 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात होणारी पाण्याची आवक बघून विसर्ग वाढवायचा की कमी करायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे.
Published on: Jul 25, 2022 09:57 AM
Related Video
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
Sindhudurg: सावंतवाडी वेंगुर्ला रोडवर गवा रेड्यांचा कळप, पाहा व्हीडिओ
Gadhinglaj : औरनाळ येथे बैलगाडी शर्यतीत अपघात, 3 जखमी
नंदूरबार : शहादा शहरातील मे. रेखा इण्डेन गॅस एजन्सीविरोधात नागरिकांचा संताप वाढला
पुणे - भोर येथील अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त उत्साहात मिरवणूक निघाली
जामनेरच्या तोंडापूर येथे अंबिका मातेच्या यात्रा उत्सवाला उत्साहात सुरुवात