
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना घेऊन पहिलं विशेष विमान मुंबईत दाखल झालेलं आहे. यातून 75 प्रवाशांची तुकडी आणण्यात आलेली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 75 पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल झाली आहे. स्वत: एकनाथ शिंदे हे काल श्रीनगर येथे गेले होते. त्यांनी पर्यटकांना धीर देत त्यांच्याशी संवाद देखील साधला होता. त्यानंतर आज 75 पर्यटकांना घेऊन पहिल विशेष विमान हे मुंबई विमानतळावर दाखल झालं आहे.
मंगळवारी दुपारी अतिरेक्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला होता. यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर या ठिकाणी अडकलेले पर्यटक हे घाबरले होते. या सर्वांना घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी विशेष विमानाची सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.
Published on: Apr 24, 2025 9:04 AM
Related Video
बालेन शाहा यांचा भारताबाबत खळबळजनक दावा, आता थेट घेणार या देशाची मदत
आयपीएल 2026 स्पर्धेच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून विराट कोहली आऊट
कुर्ती, निळ्या रंगाचा ड्रेस... रस्त्याच्या कडेलाच महिलेचा मृतदेह आढळला
GK : हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर, कोट्यवधींची होते उलाढाल
'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
चंद्रपुरात २० हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ; वनविभाग सतर्क, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
शेगावमध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
अवकाळी पावसाचा अमरावती जिल्ह्यातील 12 गावांना फटका
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरावर विमानाच्या सतत घिरट्या
नालासोपाराच्या कळंब समुद्रकिनारी रिक्षा चालकाची जीवघेणी स्टंटबाजी